(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
रस्त्यावर नमाजपठणाची मागणी करणार्याला आणि प्रत्यक्ष नमाजपठण करणार्यांना पकडून भारतातून हाकलून लावणेच आता आवश्यक झाले आहे !
रस्त्यावर नमाजपठणाची मागणी करणार्याला आणि प्रत्यक्ष नमाजपठण करणार्यांना पकडून भारतातून हाकलून लावणेच आता आवश्यक झाले आहे !
बंगालपासून हिंदी महासागरापर्यंत विणला जात आहे नवा सापळा ! ज्यात ईशान्येला ‘ख्रिस्ती-इस्लामी स्टेट’साठीची ‘डीप स्टेट’ची उघड झालेली योजना, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला पाकिस्तान असा हा मोठा सापळा रचला जात आहे.
‘केरळम्मध्ये भाजपला रोखणे’, या भूमिकेवर ख्रिस्ती, मुसलमान, साम्यवादी आणि काँग्रेस हे सर्व एकत्र आहेत. भाजपने निवडणूक लढवलेल्या १४० मतदारसंघांपैकी जिंकलेल्या ३ जागा ‘हिंदुत्वनिष्ठ पक्ष’ जिथे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे अस्तित्व नगण्य आहे, अशाच मतदारसंघांमध्ये जिंकू शकला, हे सिद्ध करतात.
राजधानी देहलीची ही स्थिती लज्जास्पद ! भारतात महिलांना देवी मानले जाते, तर वृद्धांचा आदर केला जातो. त्यांची ही स्थिती कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दर्शवणारी आहे !
महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चा फतवा काढणार्या इस्लामी संघटना आता आता या घुसखोर मुसलमानाच्या विरोधात फतवा काढणार का ? कि तो मुसलमान आहे; म्हणून हा अवमान सहन करणार ?
भारताची आत्मघातकी गांधीगिरी कधी थांबणार ? अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव आदी इस्लामी देशांना भारताने कितीही साहाय्य केले, तरी त्यांच्या दृष्टीने भारत हिंदूंचा, म्हणजे काफिरांचा देश आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आणि राज्य नक्षलमुक्त करणे, या ऐतिहासिक कामगिरीसाठी समिती आणि गोरक्षक यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले.
भारतियांमधील नैतिकतेचे अधःपतन किती वेगाने होत आहे, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण होय ! ही स्थिती पुढे भारताला पाश्चात्त्य देशांप्रमाणे संस्कारहीन करणारी आहे, हे वेगळे सागायला नको !
इतर वेळी स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांच्या गप्पा मारणार्या काँग्रेसवाल्यांचे स्त्रीद्रोही स्वरूप यातून दिसून येते. अशांच्या राज्यात महिलांचे अस्तित्वच धोक्यात !
कॅनडात सत्तांतर झाल्यानंतर तेथील नवीन सरकारला भारताचे महत्त्व समजू लागले आहे, त्याचेच हे निदर्शक आहे !