मध्यप्रदेशमधील जबलपूरचा ऐतिहासिक दुर्गाेत्सव !
जबलपूरचा दुर्गा उत्सव अद्वितीय आहे. संपूर्ण देशात रामलीला, दुर्गाेत्सव आणि दसरा मिरवणूक यांचा अद्भुत अन् भव्य संगम कदाचित् केवळ जबलपूरमध्ये बघायला मिळतो.
जबलपूरचा दुर्गा उत्सव अद्वितीय आहे. संपूर्ण देशात रामलीला, दुर्गाेत्सव आणि दसरा मिरवणूक यांचा अद्भुत अन् भव्य संगम कदाचित् केवळ जबलपूरमध्ये बघायला मिळतो.
‘शारदीय नवरात्र आणि वासंतिक नवरात्र दोन्हीमध्ये ‘शक्ती’ची उपासना ९ दिवस केली जाते. या विशेष उपासनेचा कालावधी ९ दिवसच का ? यापेक्षा अधिक किंवा अल्प दिवस का नाही ?..
काँग्रेसचा सावरकर यांच्याविषयीचा दृष्टीकोन चुकीचा आहे. राजकीय सावरकर, म्हणजे त्यांचे हिंदुत्व जरी काँग्रेसला मान्य नसले, तरी सामाजिक सावरकर काँग्रेसने समजून घेणे आवश्यक आहे.
बार्सिलोनाची ओळख सर्व स्तरांवर पुसली जात आहे. ‘आमचा बार्सिलोना’ असे अभिमानाने मिरवणारे नागरिक खाली मान घालून फिरत आहेत.
स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते.
यंदा ७.१०.२०२४ या दिवशी भक्तीसत्संग प्रारंभ होऊन ८ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपण भक्तीसत्संगांचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया.
पू. जाधवकाकूंच्या मार्गदर्शनामुळे साधनेत होणार्या मनाच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी बळ मिळणे
पनवेल येथील सनातनच्या आश्रमात (१७.३.२०२३) या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
गुरु जे सांगतात ते अर्थपूर्ण असते. त्या सांगण्यातील तत्त्वाशी एकरूप होणे, म्हणजेच ‘अर्थमय’ होऊन जाणे होय.’
ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, हठयोग इत्यादी कितीतरी योगमार्ग आहेत. प्रत्येकाने शेवटी साध्य काय होते ?