शीव उड्डाणपूल बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय !

शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवास करणारे पालक-विद्यार्थी यांची तारांबळ उडणार आहे.

नालासोपारा येथे कथित स्‍फोटके बाळगल्‍याच्‍या प्रकरणातील आणखी ५ जणांना जामीन !

नालासोपारा येथे कथित स्‍फोटके बाळगल्‍याच्‍या प्रकरणात मुंबई उच्‍च न्‍यायालयाने संशयित श्रीकांत पांगारकर, अमित बद्दी, गणेश मिस्‍कीन, सुजित रंगास्‍वामी आणि भरत कुरणे या ५ जणांना जामीन संमत केला.

गडचांदूर (चंद्रपूर) येथील बसस्थानकासमोर जिवंत बाँब !

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शनसमोर जिवंत बाँब आढळून आला आहे.

Karnataka HC To Centre : लैंगिक अत्याचार पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्याची अनुमती केवळ महिला डॉक्टरांनाच द्या !

असे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहूनच ही दुरुस्ती करणे अपेक्षित आहे !

धर्मांधाने पत्नीच्या पहिल्या मुलाची केली निर्घृण हत्या !

ठाण्यातील चितळसर या भागात दिलशाद याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून असलेल्या ४ वर्षांच्या मुलाची छळ करून हत्या केली आहे.

फर्ग्युसन रस्ता (पुणे) येथे संत तुकाराम महाराज पादुका मंदिरातून रोख रकमेची चोरी !

या प्रकरणी ‘संत तुकाराम महाराज पादुका मंदिर ट्रस्ट’चे विश्वस्त रमेश शिरोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

Moodbidri illegal transportation of beef : मूडबिद्री (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणारे आरिफ आणि सुलतान यांना अटक

मूडबिद्री (कर्नाटक) येथे  गोमांसाची अवैध वाहतूक करणारे महंमद आरिफ (वय २४ वर्षे) आणि महंमद सुलतान (वय १९ वर्षे ) यांना बझपे पोलिसांनी अटक केली आहे.

तमिळनाडूमधील शेतकर्‍यांनी नागपूर येथे अर्धा घंटा एक्सप्रेस अडवली !

गाडी रोखून धरून काही जण गाडीच्या इंजिनवर चढले, त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली; मात्र हे सर्वच जण तमिळमध्ये बोलत होते. त्यामुळे त्यांची मागणी काय आहे हे कुणाला कळत नव्हते.

आरक्षणाच्या प्रकरणी मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा !- उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान मोदी आरक्षणप्रश्नी समाजहिताचा जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Life Imprisonment For Love Jihadist : उत्तरप्रदेशमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणार !

उत्तरप्रदेश सरकार जे करू शकते, ते अन्‍य राज्‍ये का करू शकत नाहीत ? हिंदूंचे रक्षण करणे, हे त्‍यांचे दायित्‍व नाही, असे त्‍यांना वाटते का ?