मुंबई – शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवास करणारे पालक-विद्यार्थी यांची तारांबळ उडणार आहे. धारावीतील अनेक मुलांच्या शाळा शीव, माहीम, माटुंगा, दादर परिसरात आहेत. पूल बंद झाल्यास पर्यायी मार्गाने पूर्ण वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. वाहतूक कोंडीही वाढण्याची शक्यता आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > शीव उड्डाणपूल बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय !
शीव उड्डाणपूल बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय !
नूतन लेख
- सांगली, मिरज आणि कुपवाड येथे मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर यांचा वापर !
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८५ गावांनी राबवली ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना !
- सोलापूरहून विमान वाहतूक चालू होण्याचा मार्ग झाला मोकळा !
- निलंबित केलेल्या सहयोगी प्राध्यापकाच्या चौकशीनंतर कारवाई होणार ! – मुंबई महानगरपालिका
- चिंचवड (पुणे) येथील ‘बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय’ गेल्या ८ वर्षांपासून बंद स्थितीत !
- छत्रपती संभाजीनगर येथे गणपतीला १ सहस्र ४०० किलोंच्या महामोदकाचा नैवेद्य !