२ मतदारसंघांतील निवडणूक !

राज्यघटनेनुसार एखादी व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांची किंवा संसद आणि राज्य विधीमंडळ या दोन्ही सभागृहांची सदस्य असू शकत नाही अथवा सभागृहात एकापेक्षा अधिक जागांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.

भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

सध्या वाढत असलेले पचनाचे त्रास, तसेच घसादुखी, ताप आणि सर्दी या आजारांविषयी पाळावयाचे नियम !

पोट साफ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी त्रिफळा किंवा विकत आणलेल्या विविध पावडर न घेता पोट साफ होण्यासाठी वेगच येत नसल्यास, तसेच अग्नी चांगला ठेवण्यासाठी हलका आहार अन् खाण्याची पथ्ये शक्यतो पाळावीत.

देशात नव्याने लागू झालेल्या ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष अधिनियम’ या कायद्यांचे स्वरूप अन् त्यांची वैशिष्ट्ये !

कायदे किती चांगले, सक्षम आणि कठोर आहेत, याला महत्त्व नसून ते राबवणारी यंत्रणा कशी आहे, याला महत्त्व आहे. डॉ. आंबेडकरही राज्यघटनेविषयी हेच म्हणाले होते.

सौ. स्वाती संदीप शिंदे यांना रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरातील पणतीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

प्रतिबिंबस्वरूप असलेल्या त्या दोन्ही ज्योती जरी वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी त्या मूळ ज्योतीचीच रूपे आहेत. तिन्ही ज्योतींतील एकरूपता पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

आज महोत्सव बघत असतांना पू. वामन म्हणाले, ‘‘या अधिवेशनाला उपस्थित सर्वांना नारायणांचे आशीर्वाद मिळत आहेत.’’

त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत ज्ञानांचा  सतमध्ये  विराजमान असणारा आत्मा सद्गुरूंना गवसलेला असणे

परा आणि अपरा या दोन्ही प्रकारच्या ज्ञानांचा मूळ स्रोत सतमधून उदित झालेला असतो. ज्ञान त्रिगुणात्मक स्वरूपाचे असो वा त्रिगुणातीत असो, त्याचा आत्मा सत्मध्येच विराजमान असतो.

वर्ष २०२४ च्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये येऊ शकणार्‍या अडचणी जाणून आणि प्रत्यक्षात आलेल्या अडचणी यांवर केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्यांचा झालेला परिणाम

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करायचे प्रत्येक कार्य म्हणजे एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच आहे.’ त्यामुळे ते आध्यात्मिक स्तरावर लढावे लागते.

प्रत्येक प्रसंग आध्यात्मिक दृष्टीकोनातून हाताळणार्‍या बार्शी (सोलापूर) येथील सौ. मंदाकिनी पवार !

सणासाठी घरी थांबण्याविषयी विचारल्यावर सासूबाई सौ. मंदाकिनी पवार यांनी ‘कर्मकांडात अडकायला नको’, असे सांगणे…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाच्या संदर्भात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर राजाराम नरुटे यांची झालेली विचारप्रक्रिया

पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) ‘माझा वाढदिवस साजरा करायला नको’, असे सांगायचे. महर्षींच्या आज्ञेनुसार काही वर्षांपासून त्यांचा जन्मोत्सव साजरा करणे चालू झाले. त्या संदर्भात मला पुढील सूत्रे सुचली…