सद्गुरूंच्या बाबतीत ‘शाब्दे परे च निष्णातम् ।’ (श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय ३, श्लोक २१) म्हणजे ‘शब्दज्ञानी आणि ब्रह्मानुभवी असे गुरु’ अशी बिरुदावली लावण्यात येते. सखोल आणि आत्मसात केलेले ज्ञान पाहिजे त्या पद्धतीने वापरू शकणे, म्हणजे निष्णात. परा आणि अपरा या दोन्ही प्रकारच्या ज्ञानांचा मूळ स्रोत सतमधून उदित झालेला असतो. ज्ञान त्रिगुणात्मक स्वरूपाचे असो वा त्रिगुणातीत असो, त्याचा आत्मा सत्मध्येच विराजमान असतो. नेमका तोच सद्गुरूंना गवसलेला असतो.
सनातन प्रभात > Post Type > साधना > त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत ज्ञानांचा सतमध्ये विराजमान असणारा आत्मा सद्गुरूंना गवसलेला असणे
त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत ज्ञानांचा सतमध्ये विराजमान असणारा आत्मा सद्गुरूंना गवसलेला असणे
नूतन लेख
- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
- आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते !
- ‘सनातनचे संत, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची रूपे आहेत’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
- नातेवाइकांचा विरोध पत्करून मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणारे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. शेखर इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे) !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कालावधीत मुंबई अन् पालघर येथील साधकांनी अनुभवलेली भावस्थिती !
- गुरुकृपेने अर्पितो ही भावपुष्पे मंगल चरणी ।