‘साधनेतील हरणे आणि जिंकणे’, या संदर्भात पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांनी सांगितलेली सूत्रे आणि त्यातून लक्षात आलेली त्यांची प्रगल्भता !
पू. वामन यांनी ‘आपण जिंकलो, तर साधनेत मागे येणार आणि हरलो, तर आपण साधनेत पुढे पुढे जाणार’, असे सांगणे
पू. वामन यांनी ‘आपण जिंकलो, तर साधनेत मागे येणार आणि हरलो, तर आपण साधनेत पुढे पुढे जाणार’, असे सांगणे
अनेक बालसाधक उच्च स्वर्गलोक किंवा महर्लोक येथून पृथ्वीवर जन्माला आले आहेत; परंतु श्रिया मूळ लक्ष्मीलोकातील असून ती श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यात सहभागी होण्यासाठी ‘लक्ष्मीलोकातून पृथ्वीवर जन्माला आली आहे’, असे मला जाणवते.
पू. वामन यांच्याशी झालेल्या संवादातून मला त्यांची काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत.
‘जुलै २०२३ मध्ये आम्ही बाहेरगावी एका ओळखीच्या व्यक्तींच्या घरी रहायला गेलो होतो. त्यांच्या घरी गेल्यावर काही वेळातच पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत) यांनी मला सांगितले, ‘‘आई, यांच्या या घरात सगळीकडे काळंच काळ (वाईट शक्ती) आहे. यांच्या घरात नारायण कुठेच नाहीत…
‘२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. त्याचे थेट प्रक्षेपण बघतांना सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. ११.७.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.
आज महोत्सव बघत असतांना पू. वामन म्हणाले, ‘‘या अधिवेशनाला उपस्थित सर्वांना नारायणांचे आशीर्वाद मिळत आहेत.’’
आता सतत युद्ध करून वाईट शक्ती थकल्या आहेत; कारण त्यांनासुद्धा हे ठाऊक आहे की, नारायणच जिंकणार आहेत.
पू. वामन राजंदेकर यांनी त्यांच्या आईला ‘सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी नीट बोलता येण्यासाठी सराव करण्याच्या ऐवजी सतत नारायणांचे नामस्मरण केले, तर चालेल का ?’, असे विचारणे
श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पहातांना पू. वामन म्हणाले, ‘‘हे आपले नारायण आहेत. प्रत्यक्ष श्रीराम तिथे आहेत’, असेच जाणवते. आता सूक्ष्मातून आपत्काळ असेल. भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल चालू होईल.’’