हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !
हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू ‘खरे हिंदू’ आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू ‘खरे हिंदू’ आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.
देहलीतील भीषण पाणीसंकटाला तेथील निष्क्रीय आणि दूरदृष्टीहीन शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
नाम हे सर्व साधनांत स्वाक्षरीसारखे आहे. हुकूम कितीही कडक असेना का; परंतु त्याच्याखाली जर स्वाक्षरी नसेल, तर त्या हुकुमाला महत्त्व नाही.
मोरजी (गोवा) येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी ‘जी.सी.ए. घाया इन्फ्रा’ आणि ‘इरप इन्फ्रा’ या २ आस्थापनांनी बळकावल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
खरे गुरु, तर देणेच देणे पसंत करतात आणि घेतात, तेही देण्यासाठीच घेतात. ते घेतांना दिसतात; परंतु घेतलेल्या वस्तू त्या फिरून पुनश्च त्या समाजाच्या हितासाठी आणि सेवेसाठीच देऊन टाकतात.
एस्.टी.च्या सेवाभावी उपक्रमातील त्रुटी दूर करून ग्राहकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्रवासी प्रतीक्षेत आहेत !
न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद केलेल्या व्यक्तीला व्ही.के. सक्सेना यांच्या अधिवक्त्याने म्हटल्याप्रमाणे (मेधा पाटकर यांना) कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. यात आरोपीला २ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
केरळमधील या कारवायांची माहिती संपूर्ण देशाला झाली पाहिजे. हा प्रश्न केवळ केरळचा नाही, तर संपूर्ण भारताचा आहे. त्यामुळे हिंदूंनीही एक ‘टूल किट’ बनवणे आवश्यक आहे.’
मनुस्मृतीमध्ये ‘स्त्रीशी कसे वागावे ? तिचा आदर-सन्मान कसा करावा ? कायद्याचे राज्य कसे असावे ?’, यांविषयी मार्गदर्शन केले आहे. असे असतांना ती जाळणे अत्यंत चुकीचे आहे.