पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया : भविष्यकाळातील संकट !

सध्या हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना अनेक अडचणी आहेत. असे असले, तरी आपण ‘हिंदु’ हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपले मन रोमांचित होऊन जाते. हिंदू कणखर आहेत आणि कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते.

बांगलादेशी खासदार अनार यांच्या हत्येमागे तस्कर, गुन्हेगार, बांगलादेशी घुसखोर यांचा हात !

अनधिकृत घुसखोर, त्यांच्या बिगरसरकारी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व राजकीय पक्ष यांवर बहिष्कार टाकावा. बांगलादेशी घुसखोरी देशाच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका आहे. ही घुसखोरी आणि सीमेवर होणारी तस्करी थांबलीच पाहिजे.

फोंडा, गोवा येथे झालेल्या एका शिबिराच्या वेळी श्री. अतुल दत्तात्रय वाघ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम’ पाहिला. त्यात असे दिसून आले, ‘हा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे.’ आश्रम पाहिल्यावर ‘रामराज्य कसे असेल ? त्यातील लोक कसे असतील ?’, ते सर्व इथे पहायला मिळाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, असा आत्मविश्वास वाढणे

‘आश्रमात केवळ सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते’, असे मला वाटले. इथे येणार्‍या प्रत्येकाच्या मनात विचार येतात, ‘स्वतःला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आणि ईश्वर भक्तीमध्ये झोकून द्यावे.’

धर्मशिक्षणवर्गामुळे धर्मप्रेमींमध्ये झालेले पालट

धर्मप्रेमींच्या गावातील एका धर्मप्रेमीने ‘नशामुक्ती संघटना’ स्थापन केली आणि धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींना सहभागी करून घेतले. धर्मप्रेमींनी त्या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. त्याला परिसरातील मद्य पिणार्‍यांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्यामुळे काही मद्य पिणारे व्यसनमुक्त झाले.

यवतमाळ येथील चि. ओजस्वी प्रशांत सोळंके (वय ४ वर्षे) हिने गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

विदर्भातील सनातनचे साधक त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे उत्तरदायी साधकांना पाठवत होते. त्याविषयीचा आढावा चि. ओजस्वी वडिलांसमवेत पाठवत होती.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जाणवलेली सूत्रे – भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा

‘हनुमंताप्रमाणे हृदयात परमात्म्याचा वास ठेवून धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य केले पाहिजे’, याची जाणीव भारतातील सर्व हिंदु धर्मवीर, सर्व धार्मिक संघटना, साधू-संत आणि परिषदा यांनी ठेवली पाहिजे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचून साधकाचे झालेले चिंतन !

‘५.६.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ यांमध्ये ‘एखाद्या भक्ताला देवाचे दर्शन झाल्यावर त्याला मिळणारा आनंद हा निवडणुकीच्या निकालाच्या आनंदाच्या कैक पटींनी अधिक असतो’, असे लिहिले होते. हे वाचल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले.

नामजप करत अन्न ग्रहण करणे, हे पवित्र यज्ञकर्मच !

कर्मकांडाप्रमाणे यज्ञ करतांना अग्नि, आहुती आणि मंत्रजप यांची आवश्यकता भासणे, जठरातील अग्नी प्रज्वलित झाल्यानंतरच भूक लागून नामजप करत अन्न ग्रहण करणे केल्यास ते यज्ञकर्म होणे

गोवा येथील सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना टंकलेखनाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सेवा करतांना मला देहाचा विसर पडतो. जेव्हा मी सेवेत असते, तेव्हा मला शारीरिक दुखण्याचा विसर पडतो. धारिका टंकलेखन किंवा वाचन करतांना मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो आणि माझे मन एकाग्र होते. अनेकदा मला वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते.