हिंसाचारी आणि निरपराधी यांना ठार मारणार्‍याचा वध करणे, ही अहिंसाच आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंसा आणि अहिंसा यांचा विवेक फारच विचारपूर्वक केला पाहिजे. ‘मारणे म्हणजे हिंसा आणि न मारणे म्हणजे अहिंसा’, असा ठोकळेबाज अर्थ घेणे अज्ञानाचे लक्षण आहे…

भगवंताचे स्मरण हा ‘प्राण’ असल्याने ते सतत घेणे महत्त्वाचे !

भगवंताचे स्मरण हे कसे आहे ? बाकी सगळ्या गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली, तर ‘भगवंताचे स्मरण हा ‘प्राण’ आहे.’..

‘नामस्मरण’ ही भक्ताची सहज प्रवृत्ती व्हायला हवी !

मध गोळा करणे, ही जशी मधमाशांची सहज प्रवृत्ती असते, तशी भक्तांमध्ये नामस्मरण, भगवत् चिंतन ही सहज प्रवृत्ती झाली पाहिजे.

काटोल (जिल्हा नागपूर) येथे शेकापचे नेते राहुल देशमुख यांना अटक !

जिल्ह्यातील काटोल येथे पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचे पत्रक काढले होते.

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाचा भारतासाठी धडा !

भारतीय सैन्याची सर्वांत मोठी शक्ती आहे त्यांचे अधिकारी किंवा ‘ऑफिसर्स’ ! अधिकार्‍यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वांत पुढे राहून करतात.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची साम्यवादी मानसिकता जाणा !

ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मातही ‘तुमचे कुटुंबीय जर ख्रिस्ती किंवा मुसलमान नसतील, तर ते तुमच्या जवळचे नाहीत. आपला धर्म मानणारे लोक हेच खरे आपले कुटुंब’, अशी शिकवण दिली जाते.

आम आदमी पक्षाचा पाय खोलात !

केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्‍या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ?

प्रेमळ आणि देवाप्रती भाव असलेल्या अपशिंगे (जिल्हा सातारा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) खाशीबाई नारायण निकम !

‘१५.५.२०२४ या दिवशी श्रीमती खाशीबाई नारायण निकम (वय ८८ वर्षे) यांचे निधन झाले. २५.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

काळाचा पडदा ओलांडून सूक्ष्म दृष्टीने जीवनाडीपट्टीचे वाचन करणार्‍या ऋषितुल्य योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा द्रष्टेपणा !

प.पू. डॉक्टरांची ‘परम पूज्य’ ही उपाधी आणि त्यांचा पुनर्जन्म यांवर केलेले भाष्य ऐकल्यावर प.पू. डॉक्टरांच्या जीवनाडीपट्टीच्या वाचनातून सप्तर्षींनीही नंतर तसेच सांगितले असल्याचे माझ्या लक्षात आले.

प्रेमळ आणि कुटुंबियांचा आध्यात्मिक आधारस्तंभ असलेले ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे)!

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते यांच्या शेवटच्या आजारपणाच्या कालावधीत, निधनाच्या वेळी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.