अशी काँग्रेस भारताला विकणार नाही कशावरून ?

पाकिस्तानकडे अणूबाँब असल्याच्या भीतीमुळे सर्वांत जुन्या पक्षाचे नेते (काँग्रेसचे) मणीशंकर अय्यर पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचे नियंत्रण सोडू इच्छित आहेत,

दाभोलकरांचा खुनी ‘साधना’त आहे !

२० ऑगस्टला सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि लागेचच या हत्येसाठी सनातन संस्थेला उत्तरदायी ठरवत समाजवाद्यांनी आणि तथाकथित पुरोगाम्यांनी आरोप चालू केले. – दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये १० नोव्हेंबर २०१३ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर मान्यवरांचे अभिप्राय

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते दुसर्‍याची हत्या करण्यासारखे वाईट कृत्य कधीच करू शकत नाहीत.

संपादकीय : …संघर्ष चालूच राहील !

दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी संशयाची सुई ज्यांच्याकडेच वळते त्या दृष्टीने अन्वेषणच झाले नाही, तर खरे सूत्रधार कसे सापडणार ?

आद्यशंकराचार्य जयंती

‘आद्यशंकराचार्यांमुळेच आमचा सनातन हिंदु धर्म टिकला. त्यांनी सर्व पाखंड मतांचे खंडण केले. आसेतू हिमाचल प्रवास करून देशाच्या चार दिशांना चार पिठे स्थापली. त्यांनी प्रस्थानत्रयी आणि अन्य विपुल ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी हिंदुस्थान एकात्म केला.’

सत्‌शिष्याचे कल्याण 

‘कल्याण’ ही शाश्वत सौख्यदशा तर आहेच; परंतु ती निर्मळ शांतीची अवस्था आहे आणि त्याच समवेत निखळ ज्ञानदृष्टी आहे

‘पतंजलि योगपीठ’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आय.एम्.ए.)च्या वादात आयुर्वेदाची हानी होऊ देऊ नका !

सध्या सर्वत्र ‘पतंजलि योगपिठा’ने सिद्ध केलेल्या काही औषधांवर बंदी घालण्यासंदर्भात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’, म्हणजेच ‘आय.एम्.ए.’ने सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली याचिका आणि त्यावर न्यायालयाने निर्णय देत असतांनाच केलेली विधाने याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे.

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !

११ मे या दिवशी आपण श्री. वर्तक यांना राजकारण्यांनी ‘हिंदु आतंकवादा’ला खतपाणी घालण्यासाठी केलेला अश्लाघ्य प्रयत्न आणि पीतपत्रकारितेचा अनुभव पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.

सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्ज्वल निकम : मुंबईचे कायदेशीर रखवालदार !

‘आम्ही मुंबई वाचवली’, असे उद्धव ठाकरे सांगतात पण ‘आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचा आटापिटा करणारा आणि अथक कष्ट घेणारा अधिवक्ता’ ही उज्ज्वल निकम यांची ओळख आहे.

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही समष्टी सेवा करून घेऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

५.५.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना होणारे तीव्र शारीरिक त्रास आणि त्यावर केले जाणारे उपचार’ पाहिले. आता या भागात ‘अशा स्थितीतही त्यांनी कशा सेवा केल्या ?’ ते येथे दिले आहे.