सेवा, प्रेम, दान, एकांत आणि आत्मविचार यांचे महत्त्व

‘सेवेने आपण संसाराच्या कामी येतो. प्रेमाने भगवंताच्या कामी येतो. दानामुळे दात्याला पुण्य आणि औदार्याचे सुख मिळते. एकांत आणि आत्मविचार यांनी आपण परमेश्वराचा साक्षात्कार करून जगाच्या कामी येतो.’ – संतवचन

राजकीय पक्षांची हिंदुत्वाविषयीची दांभिकता

आजच्या संदर्भात ‘सत्य’ या शब्दाऐवजी ‘हिंदु’ हा शब्द घेतला, तर आजच्या तथाकथित विद्वानांकडून (नीच लोकांकडून) ‘हिंदु’ किंवा ‘हिंदुत्व’ या शब्दाचा अर्थ त्यांनी निर्माण केलेल्या कथानकाला योग्य होईल, अशा पद्धतीने घेतला जात आहे.

‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टिपू सुलतानविषयी मांडलेला इतिहास खोटा !

असदुद्दीन ओवैसी यांनी एका प्रचारसभेत म्हणाले, ‘‘टिपू सुलतान हिंदूंचा द्वेष करत नव्हता, तर ते स्वतः ‘राम’ लिहिलेली अंगठी बोटात घालत असे.’’ हे झाले अर्ध सत्य की, जे उथळ असून हिंदूना मूर्ख बनवण्यासाठी तसे म्हटले आहे. आता पूर्ण सत्य जाणून घेऊ.

वीर सावरकर उवाच

१८५७ पासून चालू झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात कुणी खरा त्याग केला ? हिंदूंनी कि मुसलमानांनी? ज्या बंगालची सत्ता सूत्रे मुसलमानांच्या हातात आहेत, त्या बंगालमध्ये जे स्वातंत्र्याचे होमकुंड अहोरात्र पेटले होते, त्यात बळी कोण गेले ? ते मुसलमान नव्हते, तर हिंदूच होते.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे प्रमुख सूत्रधार नानासाहेब पेशवे !

वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ज्या ३ प्रमुख क्रांतीनेत्यांनी सर्वांत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या त्या, म्हणजे नानासाहेब पेशवे, झाशीची राणी रणरागिणी लक्ष्मीबाई आणि सेनापती तात्या टोपे. नानासाहेब पेशवे यांच्या जीवनावरील हा ..

‘मतदान यंत्रा’विषयी रडगाणे गाणार्‍यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून सणसणीत चपराक !

मतदान यंत्राविषयी आव्हान देणार्‍यांना ‘न्याय नको, तर देशात अराजकता माजवायची आहे’, हे लक्षात घेऊन अशांना मतदानाद्वारे त्यांची जागा दाखवा !

क्षमता असूनही साधना न करणार्‍या व्यक्तीच्या जीवनात कुलदेवता अडथळे निर्माण करून तिला साधनेकडे वळवते !

कुलदेवाला जाऊन आल्यामुळे माझ्यातही पालट होऊ लागला. माझे मन शांत होऊन मनातील विचार न्यून होऊ लागले. माझ्या मनाला समाधान वाटत होते. असे ८ – १५ दिवस असायचे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा शरणागतभाव !

ती व्यक्ती श्रीरामाच्या शेजारी सिंहासनावर बसलेली दिसली, म्हणजे त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याच असू शकतात.

पू. भार्गवराम प्रभु ‘व्हिडिओ कॉल’द्वारे देहली सेवाकेंद्र पहात असतांना आणि सेवाकेंद्रातील साधकांशी संवाद साधतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु हे देहली सेवाकेंद्रातील सर्व साधकांशी ‘व्हिडिओ कॉल’वर बोलले. पू. भार्गवराम यांच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे इथे प्रस्तुत करीत आहोत.

भगवंताने ठेवलेल्या परिस्थितीत साधना करणे, ही तपस्या आहे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन