१८५७ पासून चालू झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात कुणी खरा त्याग केला ? हिंदूंनी कि मुसलमानांनी? ज्या बंगालची सत्ता सूत्रे मुसलमानांच्या हातात आहेत, त्या बंगालमध्ये जे स्वातंत्र्याचे होमकुंड अहोरात्र पेटले होते, त्यात बळी कोण गेले ? ते मुसलमान नव्हते, तर हिंदूच होते. अंदमानातील भूमी खणून पहा आणि तिथे सापडणार्या हुतात्म्यांच्या अस्थी बघा, म्हणजे तुम्हाला त्या सार्यांवर हिंदू , हिंदू अक्षरेच कोरलेली आढळतील.
वीर सावरकर उवाच
नूतन लेख
- ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !
- चांगली वेळ, चांगली व्यक्ती आणि चांगले कार्य
- भगवद्राज्यात पोचलो, तर अप्राप्य असे काहीही रहाणार नाही !
- काँग्रेसने अर्थसंकल्पामध्ये हिंदु-मुसलमान असा भेद केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- आद्यशंकराचार्य जयंती
- अध्यात्मशून्य जीवनामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केलेले असणे