कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने प्रकाश आंबेडकर यांना समन्स बजावले !

कोरेगाव भीमा येथे वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्य आयोग स्थापन केला आहे.

एन्.एस्.यू.आय.च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनमध्ये दंगा !

काँग्रेसप्रणित असलेल्या संघटनेमध्ये मारामारी आणि दंग्यांविना दुसरे काय होणार ?
गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा असलेल्या या संघटनेवर बंदी घालायला हवी !

तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) येथे कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे अवशेष हौदामध्ये अस्ताव्यस्त !

भक्तीभावाने पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्री गणेशमूर्तीची विटंबना करणार्‍या प्रशासनाला भाविकांनी जाब विचारणे आवश्यक !

 एन्.एस्.एस्.मधील योगदानाबद्दल पत्रकार मकरंद पटवर्धन यांचा सन्मान

विद्यार्थ्यांनी नेहमी कोणत्याही क्षेत्रात काम करतांना ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा. तुमचे समाजासाठी योगदान असेलच. आयुष्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना शांतपणे धीरोदात्तपणे सामोरे जा.

सनातनच्या पुणे येथील संत पू. (श्रीमती) मालती शहा (वय ८६ वर्षे) यांचा देहत्याग !

पुणे येथील सनातन संस्थेच्या १२० व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) मालती शहा आजी (वय ८६ वर्षे) यांनी ६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी रात्री ८.३० वाजता देहत्याग केला.

प्रतापगडच्या संवर्धनामध्ये कडप्पा दगडाचा उपयोग !

भारतातील शिवप्रेमी आणि गडप्रेमी यांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. सरकारने याकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

Church Converted InTo Mosque : तुर्कीयेमध्ये आणखी एका चर्चचे मशिदीत रूपांतर !

भारतात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर मशिदी बांधण्यात आल्या. त्यावर हिंदूंनी हक्क सांगितल्यावर धर्मांधांचे पित्त खवळते. अशांना तुर्कीयेच्या भूमिकेविषयी काय म्हणायचे आहे ?

काशी-मथुरेतही मंदिर उभारण्याचा संकल्प ! – भैय्याजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

देश पालटतोय, त्याची अनुभूती येत आहे. ‘जय श्रीराम’ची घोषणा दिला जात आहे. श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम रहावी.

We Wants Only 3 Places : पांडवांनी ५ गावे मागितली होती, आम्ही केवळ ३ जागा मागत होतो !

योगी आदित्यनाथ ज्ञानवापीविषयी म्हणाले की, भारतात लोकांच्या श्रद्धेचा अपमान होत असून बहुसंख्य समाजाने भीक मागावी, असे जगात कुठेही घडले नाही. जे काम चालू आहे, ते स्वतंत्र भारतात पूर्वीच चालू व्हायला हवे होते.

अयोध्येमध्ये राहिलेले काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे ! – श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी

भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. अयोध्येमध्येही चांगले काम झाले आहे आणि अजून होणे बाकी आहे. आणखी जे राहिलेले काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे, असे श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले.