‘दुर्गवेध प्रतिष्‍ठान’च्‍या वतीने दुर्ग बांधणी स्‍पर्धा !

छत्रपती शिवरायांनी पहिला दुर्ग हा दिवाळीमध्‍ये जिंकला आणि त्‍यांच्‍या शौर्याचे प्रतीक म्‍हणून मातीचे छोटे छोटे दुर्ग बांधण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात चालू झाली. त्‍यातून आजच्‍या तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘दुर्गवेध प्रतिष्‍ठान’च्‍या वतीने हुपरी पंचक्रोशीसाठी दुर्ग बांधणी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

पुणे येथील ‘ससून’मधील कैदी रुग्‍ण समितीचे ‘अध्‍यक्षपद नको’, अशी डॉ. धिवारे यांची मागणी !

डॉ. धिवार यांची नियुक्‍ती २७ सप्‍टेंबर या दिवशी झाली होती. ते रुग्‍णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षकही आहेत. डॉ. धिवारे यांनी ‘अध्‍यक्षपद नको’ असे पत्र दिले असले, तरी अधिष्‍ठाता डॉ. ठाकूर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ राबवले. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.

‘शासन आपल्‍या दारी’ योजनेच्‍या माहिती पुस्‍तिकेचे वितरण !

मिरज येथील प्रभाग क्रमांक ४ मध्‍ये महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेल्‍या ‘शासन आपल्‍या दारी’ या योजनांची माहिती पुस्‍तिका आणि योजनांची माहिती नागरिकांना भेटून देण्‍यात आली. या प्रसंगी त्‍यांच्‍या अडचणी जाणून घेतल्‍या.

संगीतोपचार !

पाश्‍चात्त्यांनी कितीही पुढची पुढची संशोधने केली, तरी ते अद्यापही परिपूर्ण अशा टप्‍प्‍यापर्यंत जाण्‍यास त्‍यांना अवधी लागेल; परंतु ऋषिमुनींनी लाखो वर्षांपूर्वीच सखोल संशोधन करून ते अखिल मानवजातीसाठी मांडून ठेवले आहे आणि भारतीय पिढ्यांतून ते पुढे आले आहे, त्‍याचा यथायोग्‍य आदर व्‍हायला हवा !

दुसर्‍या पर्यायाचा विचार !

सध्‍या मराठा आरक्षणाचे प्रकरण कळीचे सूत्र बनले आहे. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी त्‍यासाठी देहलीचा दौराही केला; मात्र याविषयी हस्‍तक्षेप करण्‍यास केंद्र सरकारने नकार दिल्‍याने राज्‍य सरकारपुढे आता प्रश्‍न आहे.

या वस्‍तूस्‍थितीविषयी निधर्मीवादी कधी बोलणार ?

चोरी, दरोडे, बलात्‍कार आदी गुन्‍ह्यांमध्‍ये आपण (मुसलमान) पहिल्‍या क्रमांकावर आहोत. कारागृहात जाण्‍यातही आपण पहिल्‍या क्रमांकावर आहोत, असे विधान ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम’ पक्षाचे प्रमुख आणि खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केले.

नव्‍या आईला छळणारे अपसमज आणि प्रसुतीनंतर करावयाचे प्रयत्न !

काही मासांपूर्वी बाळंतीण झालेली एक रुग्‍ण माझ्‍या समोर आली होती. अंगावर जुना, पुष्‍कळ ढगळा पोशाख, तेलकट आणि न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्‍याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा, अशी तिची वेशभूषा होती.

वीर सावरकर उवाच

‘भारतावर आलेल्‍या परचक्रातून भारताचे राष्‍ट्रीय जीवन, म्‍हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आपल्‍या शत्रूंपैकी जे कुणी म्‍हणतात, त्‍यांचे ते म्‍हणणे मत्‍सराने आंधळ्‍या झालेल्‍या त्‍यांच्‍या दृष्‍टीला इतिहास सम्‍यक दृष्‍टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’

पाकिस्‍तान आणि चीन यांसह भारतातील अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त), संरक्षणतज्ञ

अनेक देशांची अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्‍कृतिक भिन्‍नतेमुळे ‘सोव्‍हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत.