शरद ऋतूमध्ये नेहमीपेक्षा दोन घास न्यून जेवावे

वात, पित्त आणि कफ यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झाले की, रोग होतात. हे असंतुलन निर्माण होण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ‘अती प्रमाणात जेवणे’.

घटस्फोट मिळण्यासाठी ‘वेडसरपणा’ सिद्ध होणे आवश्यक !

‘भारतातील प्रचलित कायद्यांप्रमाणे अनेक धर्मांतील लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत घटस्फोट घ्यायचा किंवा मागायचा अधिकार प्राप्त होतो. ‘हिंदु विवाह कायदा १९५५’नुसार जे हिंदू आहेत त्यांना जर लग्नाचा..

सरकारी रुग्णालये महिलांसाठी असुरक्षित बनत आहेत का ?

याआधीही मुंबईतील सरकारी रुग्णालयात महिलांशी असभ्य वर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. आईसमवेत सोनोग्राफीसाठी आलेल्या एका ९ वर्षांच्या मुलीला प्रसाधनगृहात नेऊन तिच्याशी अश्लील ..

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विजयादशमी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्‌पी प्रणाली’त भरावी !

साधनेमुळे अनिष्ट शक्तींचा फारसा त्रास न होणे

साधना केल्यामुळे ईश्वरी शक्तीची प्राप्ती होऊन अनिष्ट शक्तींचे त्रास अल्प प्रमाणात होतात. शरिरावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण होऊनही त्यांना त्याचा फार काही त्रास जाणवत नाही.

अभिनेते शरद पोंक्षे यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना डॉ. अमित थढानी लिखित ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक भेट दिले.

चंडीयागाच्या वेळी सप्तशती पाठातील श्लोक चालू असतांना वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) !

‘‘सुदर्शनचक्र पिवळे असते. या चित्रात हे सर्व रंग कसे आहेत ?’’ यावर पू. वामन म्हणाले, ‘‘हे सर्व रंग त्यात असतात; पण आपल्याला ते दिसत नाहीत. सगळे देवबाप्पा असतात ना !’’

साधकांच्या प्रगतीत आनंद घेणारे एकमेवाद्वितीय गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांचे मी काढलेले पहिलेच छायाचित्र योग्य आल्यावर ते म्हणाले, ‘‘आज तू पहिल्याच प्रयत्नात पास झालास. शाब्बास !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२२ मधील दसर्‍याच्या दिवशी झालेल्या यज्ञाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

यज्ञात अत्तराची आहुती दिल्यानंतर त्याचा सुगंध माझ्या अनाहतचक्रात जाऊन माझ्या देहाची शुद्धी झाली’,असे मला जाणवले.

महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकतांना ‘जगभरातील लोक हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याशी अंतरात्म्यातून जोडलेले आहेत’, असे वाटणे

अनादी काळापासून मनुष्य हिंदु धर्माचाच अंश असल्याने त्या धर्माच्या संस्कृतीकडे मनुष्याची आंतरिक ओढ असणे स्वाभाविकच वाटते.