सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात अमरावती येथे तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्म संपवण्याची भाषा करून द्वेषपूर्ण विधानांमधून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा, पत्रकार निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत…..

छत्रपती संभाजीनगर येथे बर्फी बनवणार्‍या कारखान्यावर पोलिसांची धाड !

यामध्ये ६०० किलो बर्फीच्या साहित्यासह ५९८ किलोचा साठा, २ सहस्र ४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ सहस्र ३ लिटर रिफाइंड सोयाबीन ऑईल, २९८ किलो रवा, १ सहस्र ३४८ किलो साखर, असा एकूण १२ लाख ८ सहस्र ४०४ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.

अर्धे शैक्षणिक वर्ष संपूनही पिंपरी (पुणे) येथील विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत शिष्यवृत्तीची पुस्तके !

असा शिक्षण विभाग काय कामाचा ? असा विचार आल्यास चूक ते काय ? पुस्तके वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्‍या हानीचे दायित्व कुणाचे ? संबंधित अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

जस्टिन ट्रुडोंचे हसे !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताने नुकतीच कॅनडावर केलेली राजनैतिक कारवाई पुष्कळ शेकली आहे, असे दिसते. भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील ४१ अधिकार्‍यांना …

हिंदूंची धर्मशिक्षणाची आवश्यकता कोण पूर्ण करणार ?

‘मुसलमान किंवा ख्रिस्ती पंथियांना लहानपणापासून त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धर्मशिक्षण दिले जाते आणि ते संघटित असल्याने त्यांच्या प्रार्थनास्थळांना राजकारणी बहुसंख्य हिंदूंच्या करांतून जमा झालेले पैसे देतात.

परमात्मा कसा आहे ?

सामान्यतः हे जग दिसते. वास्तविक ते नाहीच. द्वैत नाहीच; कारण त्याचा कुणी कर्ता नाही. जग निर्माण करण्यास लागणारी सामुग्री नाही, आदि आणि अंत नाही; म्हणून मध्यही नाही.

आचारधर्म म्हणजे नक्की काय ?

‘जीव हा सर्व ब्रह्मांडाचा एक भाग आहे. तो त्यापासून (पिंड आणि ब्रह्मांड एक) वेगळा नाही. आचारधर्मात सांगितलेल्या जीवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी..

शक्तीची उपासना !

नवरात्रीमध्ये ९ दिवस देवीची, म्हणजेच ‘शक्ती’ची उपासना केली जाते. या शक्तीमुळेच या संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. त्रिदेवांची उत्पत्तीही याच चैतन्यमय शक्तीमुळे झाली.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास

२१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महालक्ष्मी, मुंबई; शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे; प्रतापगडाची भवानीमाता, जिल्हा सातारा; श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव..