एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

‘अध्‍यात्‍माची आवश्‍यकता, मंदिरात दर्शन घेण्‍याची योग्‍य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्‍याख्‍यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्‍या अनेक सदस्‍यांनी घेतला.

‘ड्रग माफिया’ ललित ‘ससून रुग्‍णालया’मध्‍ये रहाण्‍यासाठी प्रतिदिन ७० सहस्र रुपये देत असल्‍याचे उघड !

प्रकृती अस्‍वास्‍थ्‍याचे कारण देत हा गेली १६ मास ‘ससून’मधील विभाग क्र. १६ मध्‍ये उपचार घेत होता. तेथूनच तो ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्‍या विक्रीची यंत्रणा राबवत होता.

नाशिक येथे मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थाच्‍या कारखान्‍यावर धाड

मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थ बनवणार्‍या नाशिक येथील कारखान्‍यावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे एम्.डी. (मॅफेड्रॉन) जप्‍त केले आहे.

महाराष्‍ट्रात गायींच्‍या संख्‍येत मोठी घट !

गोवंश रक्षणाची योग्‍य उपाययोजना काढण्‍याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्‍य आहे ?

शासन दायित्‍व झटकू शकत नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

अनेक रुग्‍ण अत्‍यवस्‍थ स्‍थितीत रुग्‍णालयात आल्‍याने उपचाराच्‍या वेळी त्‍यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याचा युक्‍तीवाद राज्‍याचे महाधिवक्‍ता बीरेंद्र सराफ यांनी केला.

देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयात चालू होणार ‘आध्यात्मिक औषधोपचार’ विभाग !

मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्‍चर्य ?

परमाणु क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा व्लादिमिर पुतिन यांचा धक्कादायक दावा !

यासंदर्भात पुतिन यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी ‘आम्ही रशिया ३ दशकांनंतर पुन्हा एकदा परमाणु परीक्षणास आरंभ करू शकतो. यासाठी ‘परमाणु परीक्षण प्रतिबंध करारा’तून आम्ही बाहेरही पडू शकतो’, असे विधान केले होते.

धर्मकार्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये  सहभागी व्हा ! -कालीचरण महाराज !

देशाचे पुन्हा तुकडे पाडून भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे थांबवण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्र, रामराज्य आले पाहिजे.

‘जे.के.डी.एफ्.पी’ या राजकीय संघटनेवर लादण्यात आली ५ वर्षांची बंदी !

ही संघटना वर्ष १९९८ पासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली होती. या संघटनेने भारतातील फुटीरतावाद आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

शीख तरुणाला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

वर्ष १९१९मधील भारतातील अमृतसर येथील जालीनवाला बागेतील नरसंहराच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी महाराणीची हत्या करू इच्छित होता, असे त्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते.