अफगाणिस्तानकडून भारतातील दूतावास बंद

भारतासमवेतचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय सूत्रांवरील वेगवेगळ्या भागीदार्‍या पहाता हा निर्णय क्लेशदायक असला, तरी आम्ही तो अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !

हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.

पनवेल-कळंबोलीजवळ मालगाडी घसरल्‍याने रेल्‍वे सेवा विस्‍कळीत होऊन प्रवासी त्रस्‍त !

लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्यांमधील प्रवाशांची गैरसोय टाळण्‍यासाठी प्रयत्न न करणारे निष्‍क्रीय रेल्‍वे प्रशासन !

गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

मुंबई येथे मराठी महिलेला घर नाकारणार्‍या सचिवाची पदावरून हकालपट्टी !

मराठीजनांवर केला जाणारा अन्याय, तसेच मराठी भाषेची सर्वत्र होणारी गळचेपी रोखण्यासाठी मराठीप्रेमींनी संघटित व्हावे !

नागपूर येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांकडून गोंधळ !

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा ! 

हिंदु देवतांच्या मूर्ती आणि छायाचित्रे यांची विटंबना विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली !

सतर्क आणि धर्मप्रेमी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

२८ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसमवेत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.

‘एक तारीख एक तास’ स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘एक तारीख एक तास’ स्वच्छता अभियानाद्वारे सर्वांनीस्वत:वर स्वच्छतेचा संस्कार करून घेणे देशासाठी हितावह !

राज्यात १ आणि २ ऑक्टोबरला परिसर अन् गड-दुर्ग स्वच्छता अभियान ! – मंत्री मंगल प्रभात लोढा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर या दिवशी नजीकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर या दिवशी राज्यातील गड-दुर्गांची स्वच्छता अभियान राबवण्यात येणार