|

बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ आतंकवादाविषयी बोलतात; मात्र आजतागायत आतंकवाद्यांच्या आक्रमणात भाजपचा एकही नेता मेलेला नाही. भाजप सातत्याने सांगत आहे की, काँग्रेस आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे; मात्र आमचे नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आतंकवादी आक्रमणाला बळी पडले आहेत, असे विधान कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २१ मे या दिवशी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केले.
Bengaluru | PM Modi speaks about terrorism, no one from BJP has ever lost their life due to terrorism. BJP keeps saying that we support terrorism but many Congress leaders like Indira Gandhi & Rajiv Gandhi died in terror attacks: Karnataka CM Siddaramaiah pic.twitter.com/xapimgz9qb
— ANI (@ANI) May 21, 2023
(देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार मारल्यावर सोनिया गांधी रडल्या होत्या, यातून आतंकवाद्यांविषयी कुणाला कळवळा आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न