आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना समान वेतन लागू करता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देता येत नाहीत, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रामाणिक चर्चासत्रांना अमेरिकेत अनुमती नाही ! – ‘फॉक्स न्यूज’चे माजी निवेदक आणि प्रसिद्ध पत्रकार टकर कार्ल्सन

कथित द्वेषपूर्ण समस्यांवरून भारताला वेठीस धरणारी अमेरिका स्वत:च्या देशातील समस्यांच्या संदर्भात अप्रामाणिक आहे. यामुळे आता भारताने अमेरिकेला खडसावत तिला तिची जागा दाखवून द्यायला हवी !

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी एखाद्या विषारी सापासारखे !’ – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

मोदीद्वेषाने पछाडलेले काँग्रेसवाले त्यांच्यावर टीका करतांना किती खालच्या थराला जातात, हे यातून दिसून येते. पंतप्रधानांवर असभ्य भाषेत टीका करणार्‍या काँग्रेसवाल्यांची नीतीहीनता यातून दिसून येते !

काँग्रेस पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हटवण्याच्या गोष्टी करत आहे ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

ते पुढे म्हणाले की, आता जगात कुठेही गेलात, तरी भारतियांचा आदर केला जातो. आता भारत जगातील ५ वी मोठी अशी अर्थव्यवस्था आहे.

भारत पाकवर आणखी एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची शक्यता !  

पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा

‘फिल्मफेअर पुरस्कार’ हे अनैतिक आणि चित्रपटविरोधी ! – विवेक रंजन अग्निहोत्री

चित्रपट हे समाजाचा आरसा बनून त्याला योग्य दिशादर्शन करणारे असणे अपेक्षित असतांना त्यांच्या प्रोत्साहनार्थ देण्यात येणार्‍या पुरस्कारांची अशी दशा असेल, तर चित्रपट कधीतरी समाजहित साधतील का ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार !

‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !

विद्यार्थ्यांकडून ३० वेळा लिहायला लावले ‘मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य !

विद्यार्थ्यांवर पैशासाठी दबाव टाकून त्यांच्या बालमनाचा विचारही न करणारे शिक्षक असणार्‍या अशा शाळा विद्यार्थ्यांना काय घडवणार ?

देशात जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला !

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या कार्यामध्ये अहिंदूंना सहभागी करून घेऊ नये ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.