
हरिद्वार (उत्तराखंड) – बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती कायद्यानुसार अहिंदूंना मंदिरांचे बांधकाम, सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण यांसारख्या कामांमध्ये सहभागी करण्यात येऊ नये, अशी मागणी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केली. .
शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे. यात अनेक वेळा सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या कायद्याद्वारे बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांचे व्यवस्थापन केले जाते. यात लिहिण्यात आले आहे, ‘या मंदिरांच्या कोणत्याही कार्यांमध्ये अहिंदूंना सहभागी करता येणार नाही.’ त्यामुळे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मंदिराचे कार्य अहिंदूंकडून करण्यात येऊ नये.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !