‘विजयदुर्ग’च्या दुरवस्थेविषयी जिल्हाधिकार्‍यांनी कार्यवाही करावी ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

विजयदुर्ग ऐतिहासिक दुर्गाच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची आवश्यकता ! – पाकचे माजी अर्थमंत्री

ते म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात एकदम तळाशी आहे. शाश्‍वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल.

देहलीच्या आमदारांच्या वेतनात ६७ टक्के, तर मुख्यमंत्र्यांच्या वेतनात १३६ टक्क्यांची वाढ !

इतकी वाढ झाल्यानंतरही हे आमदार किती काम करतात ? त्यांच्या कामाचा जनतेला, देशाला किती लाभ झाला, याचा आढावा कोण घेणार ? सर्वसामान्य कर्मचार्‍यांनी काम केले नाही, तर त्यांना जाब विचारला जातो, तसे यांना कोण जाब विचारतो का ?

समृद्धी महामार्गावर ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चालू करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘समृद्धी महामार्गावर लवकरच ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चालू करणार आहे’, अशी घोषणा केली. यासह ‘महामार्गावर जिथे प्रवेश होतो, तेथेच वाहनातील प्रवाशांची पडताळणी केली जाईल.

देहली येथे सद्दाम हुसेन याच्याकडून अपंग तरुणीवर बलात्कार !

सरकारने अशा वासनांधांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कायदेशीर लढा देऊ ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

विरोधानंतरही मंगळुरू येथे यशस्वीपणे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंना पाणीपुरवठा करण्यास नकार !

हिंदु समाजातील लोकांना गावातून हाकलले !

जेनेरिक औषधांमुळे देशातील रुग्णांचे २० सहस्र  कोटी रुपये वाचले ! – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

‘पाचवा जनऔषधी दिवस’ १२ मार्च या दिवशी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील आय.एम्.ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दरबारात आलेल्या महिलेच्या पतीच्या मृत्यूचे गूढ उलगडणार !

४ वर्षांपूर्वी पतीने केली होती आत्महत्या; मात्र पत्नीला संशय हत्येचा !
गूढ उलगडेपर्यंत केस न धुण्याची केली आहे प्रतिज्ञा !

अंतराळात तार्‍याजवळ सापडले पाणी : पृथ्वीवरील समुद्राचे रहस्य उलगडणार !

‘आपल्या सौरमालेत पाणी कुठून आले ?’, हा अंतराळाशी संबंधित अनेक प्रश्‍नांपैकी हा एक प्रश्‍न आहे, ज्याचे उत्तर वैज्ञानिक शोधत आहेत. नुकतीच शास्त्रज्ञांनी एक तारा प्रणाली शोधून काढली आहे, ज्यामुळे आपल्याला या रहस्याची कल्पना येऊ शकते.