चिनी नौका जगातील ८० देशांच्या समुद्री सीमेत करतात अवैध मासेमारी !

चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !

उथळ विचारांचे अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ब्राह्मण समाजाच्‍या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्‍यासाठी १२ फेब्रुवारीला कोल्‍हापूर येथे गोलमेज परिषद ! – मकरंद कुलकर्णी, आंतरराष्‍ट्रीय ब्राह्मण परिषद

या परिषदेत समाजासाठी काम करणार्‍या ब्राह्मण समाजातील विविध संस्‍था, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

भ्रमणभाषवर वेळ घालवण्‍याचे प्रमाण ३२ टक्‍क्‍यांनी वाढले !

भ्रमणभाषवर वेळ घालवणार्‍यांनी आपला वेळ राष्‍ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !

नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्‍याचार !

धर्मांतराच्‍या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्‍याचार करणार्‍या सर्व नराधमांना मृत्‍यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्‍याचारांचे प्रमाण वाढले आहे.

पुणे-नाशिक ‘हायस्‍पीड रेल्‍वे’ प्रकल्‍पामुळे दोन्‍ही शहरांच्‍या विकासाला चालना मिळणार ! – देवेंद्र फडणवीस

३ जिल्‍ह्यांना जोडणारा असल्‍याने या तिन्‍ही जिल्‍ह्यांच्‍या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्‍यांना शेतमालाची ने-आण करण्‍याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.

पिंपरी (पुणे) येथे गायींना बेशुद्ध करून कत्तलीसाठी नेणार्‍या ६ धर्मांधांना अटक !

विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्‍या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्‍याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी

जितेंद्र आव्‍हाड यांची जीभ कापणार्‍यास १० लाखांचे पारितोषिक ! – कपिल दहेकर, जिल्‍हाध्‍यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्‍हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्‍हाड यांनी केलेल्‍या विधानानंतर सर्वच स्‍तरावर आक्रमक भूमिका घेतल्‍या जात आहेत.

मंदिरांना ऊर्जितावस्‍था हवी !

‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्‍यात येऊ लागला आहे. त्‍या हिंदुहिताच्‍या कामामध्‍ये मंदिरांच्‍या संदर्भातील कामे पहिल्‍या क्रमांकावर असणे आवश्‍यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्‍वगुरु होण्‍यास वेळ लागणार नाही !

पुणे येथे ‘महिलांची असुरक्षितता आणि त्‍यावरील उपाय’ या विषयावरील व्‍याख्‍यानाला महिलांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

व्‍याख्‍यान झाल्‍यावर एका जिज्ञासू महिलेने स्‍वतःहून येऊन सांगितले की, मी शिक्षिका आहे. मला याविषयी या आधी काहीच माहिती नव्‍हते; परंतु व्‍याख्‍यानातून मला पुष्‍कळ महत्त्वाची माहिती मिळाली. मी आज आले नसते, तर मला ही माहिती मिळाली नसती.