
कोलंबो (श्रीलंका) – संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय आस्थापनांना श्रीलंकेमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
Sri Lanka’s Prime Minister Dinesh Gunawardena has said that #India is the biggest friend of the island nation in times of crisis https://t.co/M0WYPe85MT
— The Hindu (@the_hindu) February 8, 2023
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !