मुसलमानांकडून मशिदीजवळ हिंदु तरुणाची हत्या

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे हिंदुद्वेषी युती सरकार असल्याने हिंदूंची स्थिती पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांच्या हाती सत्ता देण्यासाठी तेथील जनतेने संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘शुक्रवारच्या नमाजानंतर संपूर्ण शहराला आग लावू !’ – इंदूर येथील धर्मांध मुसलमान

‘भारतातील मुसलमानांचे प्राण संकटात आहेत’, अशी आवई उठवणार्‍यांना आता यावरून जाब विचारणे आवश्यक !

सोलापुरातील उजनीचा कालवा फुटल्याने शेकडो एकरातील पिके पाण्यात !

मोहोळ तालुक्यातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतात पाणी गेल्याने शेतकर्‍यांची हाताशी आलेली पिके वाहून गेली आहेत, तर काही शेतकर्‍यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह

जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाने केलेल्या गोळीबारात मृत्यू !

दास यांच्या छातीत ४- ५ गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गोपाल दास याला अटक केली आहे.

हुरियत कॉन्फरन्सचे श्रीनगर येथील कार्यालयाला टाळे ठोकले !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फुटीरतावादी संघटनेवर केली कारवाई

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे !

लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचा आरोप !
लडाखच्या समस्यांच्या संदर्भात ५ दिवसांपासून करत आहेत उपोषण !

राहुल गांधी यांनी श्रीनगरच्या लाल चौकात फडकावला तिरंगा

आज होणार भारत जोडो यात्रेची सांगता !