न्यायपालिका आणि विधीपालिका यांच्यातील अहंकाराचे लढे ?

‘न्यायदेवते, तुला पुन्हा पत्र लिहितो आहे. पुन्हा पुन्हा लिहितो आहे. ते पाहून तू रागावणार नाहीस, अशी आशा मी ठेवली, तरी पत्र वाचून काही करणारही नाहीस, असे मात्र मला वाटू देऊ नकोस; कारण विषय तसा गंभीर आहे आणि म्हटले तर तसा विनोदीही ! कुणीतरी आधी म्हणून गेले होते की, इतिहासाची पुनरावृत्ती होते. आधी ती शोकांतिका असते, मग तो विनोद असतो.

सनातन संस्थेच्या कार्याची वस्तूनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोचवण्यासाठी अद्ययावत माहितीचा आधार घ्या !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पानुसार साधकांनी गतीने ग्रंथसेवा केल्यास त्याद्वारे समष्टी साधना झाल्याने त्यांचे आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती शीघ्र होऊ शकणे

‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर होणारा परिणाम’ या संदर्भातील संशोधन !

‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन दिले आहे.

बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे ८.१.२०२३ या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे सूक्ष्म-परीक्षण !

बालकक्षामध्ये बालसाधकांनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा पेहराव केला होता. त्यांना पाहिल्यामुळे हिंदूंना भारतातील क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचे स्मरण होऊन त्यांचे उदाहरण मनावर बिंबले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !

एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे सनातनचे ग्रंथच प्रसाराचे कार्य करणार आहेत.’’ ते आता सत्य होत आहे. सर्वत्रच्या ग्रंथ अभियानामुळे होत असलेले प्रचंड मोठे कार्य पाहिल्यास गुरुदेवांचे त्रिकालदर्शीत्व लक्षात येते.’

गुरुकृपायोगानुसारच्या साधनेत भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्या काही तत्त्वांचा समावेश असल्याने साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे

गुरुकृपायोगानुसार एकूण १२२ साधक संत झाले, तर १ सहस्र ८७ साधकांचा प्रवास त्या दिशेने चालू आहे. साधकांची शीघ्र उन्नती होण्याचे कारण हे की, गुरुकृपायोगामध्ये भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या तीन प्रमुख साधनामार्गांतील काही साधनांचा समावेश आहे.

साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्याविषयी काढलेल्या उद्गारानंतर जवळजवळ १६ वर्षांनी तिच्यात साधनेविषयी अंतर्मुखता येऊ लागली असून तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे.