Kargil War Anniversary : पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी

मी आतंकवाद्यांना सांगू इच्‍छितो की, त्‍यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.  कारगिल युद्धाच्‍या २५ व्‍या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्‍या वेळी पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्‍तव्‍य केले.  

China Bunkers Penggong Lake : चीनने पेंगाँग सरोवराजवळ बांधले भूमीगत बंकर

चीनला भारताशी युद्ध करण्‍याची खुमखुमी असल्‍याने तो अशा प्रकारची सिद्धता करत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात युद्ध होणार, हे स्‍पष्‍ट असल्‍याने भारतियांनीही त्‍यासाठी सिद्ध राहिले पाहिजे !

Ladakh Tank Accident : लडाखमध्ये रणगाड्याच्या सरावाच्या वेळी झालेल्या अपघातात ५ सैनिकांचा मृत्यू

‘टी-७२’ रणगाडा नदी ओलांडत असतांना अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हा अपघात झाला.

चीन पाकव्याक्त काश्मीरमध्ये बनवत आहे नवा रस्ता !

भारताला खिंडीत पकडण्यासाठी चीन आणि पाक यांची कटकारस्थाने कायमची उधळून लावण्यासाठी भारताला आता प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

Sonam Wangchuk March : लडाखमधील चीन सीमेवर काढण्यात येणारा मोर्चा रहित

चीनने लडाखवर केलेल्या आक्रमणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार होता.

Sonam Wangchuk Leh:सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ७ एप्रिलला लेह येथे काढणार मोर्चा !

चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण कुठे आहे हे सांगतील.

Ladakh Dramatic Clash ChinaTroops : लडाखच्या मेंढपाळांची चीनच्या सीमेजवळ चिनी सैनिकांशी शाब्दिक चकमक !

पूर्वीची पराभूत मानसिकता त्यागून राष्ट्रप्रेमाच्या नव्या उत्साहाने भारीत झालेले भारतीय आव्हाने स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे हे द्योतक आहे !

Indian Air Force : भारतीय वायूदलाने पहिल्यांदाच कारगिलमध्ये रात्रीच्या अंधारात धावपट्टीवर उतरवले विमान !

कारगिल समुद्रसपाटीपासून ८ सहस्र ८०० फूट उंचीवर आहे. येथे डोंगरांच्या मध्ये अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात विमान उतरवणे, ही कठीण गोष्ट मानली जाते !

‘आम्हाला हमास आणि त्याच्या सैनिकांचा गर्व !’ – असगर अली करबलाई, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, लडाख

हमासने अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली, ४० लहान मुलांचा गळे चिरले, गर्भवती महिलेची पोट फाडून अर्भक बाहेर काढून दोघांची हत्या केली, असे अनेक असुरांनाही लाजवणारे अत्याचार करणार्‍याचा गर्व वाटणारे काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे यातून लक्षात येते !

चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही ! – लडाखचे उप राज्यपाल

आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे.