Sonam Wangchuk March : लडाखमधील चीन सीमेवर काढण्यात येणारा मोर्चा रहित
चीनने लडाखवर केलेल्या आक्रमणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार होता.
चीनने लडाखवर केलेल्या आक्रमणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार होता.
चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण कुठे आहे हे सांगतील.
पूर्वीची पराभूत मानसिकता त्यागून राष्ट्रप्रेमाच्या नव्या उत्साहाने भारीत झालेले भारतीय आव्हाने स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे हे द्योतक आहे !
कारगिल समुद्रसपाटीपासून ८ सहस्र ८०० फूट उंचीवर आहे. येथे डोंगरांच्या मध्ये अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात विमान उतरवणे, ही कठीण गोष्ट मानली जाते !
हमासने अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली, ४० लहान मुलांचा गळे चिरले, गर्भवती महिलेची पोट फाडून अर्भक बाहेर काढून दोघांची हत्या केली, असे अनेक असुरांनाही लाजवणारे अत्याचार करणार्याचा गर्व वाटणारे काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे यातून लक्षात येते !
आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे.
वर्ष १९६२ च्या युद्धात चीनने भारताची ३८ सहस्र चौरस किलोमीटर भूमी बळकावली. यावर राहुल गांधी यांचे पणजोबा आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी संसदेत, ‘जेथे गवताची पातीही उगवत नाहीत, अशीच भूमी चीनने बळकावली आहे’, असे म्हणत याचे समर्थन केले होते.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. तेथे मंजूर अहमद नावाच्या मुसलमान तरुणाने एका बौद्ध मुलीला पळवून नेले. यावरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.
जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.