जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया

जोशीमठ (उत्तराखंड) – शंकराचार्य म्हणाले की, निसर्गाशी छेडछाड करू नये. पर्वत, जंगल आणि नद्या या पृथ्वीचा समतोल राखतात; मात्र विकासाच्या नावाखाली डोंगर आणि जंगले तोडली गेल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, अशी प्रतिक्रिया पुरी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांनी जोशीमठ येथील आपत्तीविषयी व्यक्त केली.
सौजन्य: ABP NEWS
जोशीमठमधील आपत्तीविषयी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील धामी सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने जोशीमठ येथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पथक सिद्ध केले आहे. यासह येथील सर्व प्रकारच्या बांधकामांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.
अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याचे काम चालू !
उत्तराखंड राज्यातील जोशीमठ येथे घरे आणि इमारती यांना भेगा पडण्याचे प्रकार सातत्याने चालूच आहे. येथील भूमी खचली असून स्थानिकांना भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. येथील अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याचे काम चालू आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan