गीतकार जावेद अख्तर यांचे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे विधान !

मुंबई – स्वर्गात माझी आवडती फळे (उदा. केळ) उपलब्ध नाहीत; म्हणून मला नरकात जायचे आहे, असे विधान गीतकार जावेद अख्तर यांनी केले. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ९ जानेवारी या दिवशी जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेल्या ‘जादूनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना एका पत्रकाराने त्यांना ‘तुमचे देवाशी नेमके भांडण का आहे ? यामागे कारण काय ?’, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
संपादकीय भूमिकास्वर्ग आणि नरक यांच्याविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना बेताल विधाने करणारे जावेद अख्तर ! |
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !