सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६२

‘थंडीच्या दिवसांत पहाटे दव पडून माती आणि पानेही ओली झालेली असतात. या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी दिले, तर थंड पाण्याने मातीतील गारवा आणखीनच वाढतो आणि या अतिरिक्त थंडी अन् ओलावा यांमुळे झाडांना अपाय होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात शक्यतो सूर्योदयानंतर सकाळी १० – ११ वाजेपर्यंत झाडांना पाणी द्यावे.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा. (०३.१.२०२३)
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !