बुलंदशहर (उत्तरप्रदेश) १०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

यासाठी भाजपच्या आमदार मीनाक्षी सिंह आणि विश्‍व हिंदु परिषदेचे पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

सीमाप्रश्नी मराठी भाषकांची गावे केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी सरकारने पुनर्विचार याचिका प्रविष्ट करावी ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एकजिनसी पद्धतीने कर्नाटकच्या दादागिरीला महाराष्ट्र सरकार कशाप्रकारे उत्तर देणार ? याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी.

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या पाद्य्रासह २ जणांना अटक !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याचा धाक बसलेला नाही, हे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी शिक्षा आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे !

बांगलादेशात हिंदु तरुणीचे अपहरण, विवाह, धर्मांतर आणि हत्या !

जे मुसलमानबहुल बांगलादेशात होते, तेच बहुसंख्य हिंदु असणार्‍या देशातही हिंदु तरुणींच्या संदर्भात होते !

अमेरिकेसह जगातील १०४ लोकशाही देशांमधील नागरिकांना हवा शक्तीशाली नेता !

लोकांचा लोकशाहीविषयी भ्रमनिरास होत आहे !
अनेक देशांमध्ये लोकशाहीचा ५० टक्के र्‍हास !

शस्त्रास्त्रे आणि ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ वाहून नेणारी पाकिस्तानी नौका कह्यात !

भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !

गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या

स्वतःच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचा जाब विचारल्यावर झालेल्या मारहाणीत मृत्यू

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे राहू !

‘सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहू’, असा ठराव विधानसभेत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने चालू करण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

मुंबई येथील विधीमंडळाच्या सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार !

विधीमंडळाच्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी ऑगस्ट २०२२ या मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांकडे निवेदन केले होते.

आंदोलन करतांना टाळ-मृदुंग घेत विरोधकांकडून विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान !

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.