साधकांनो, भवसागरातून तरून जाण्यासाठी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवा !
‘कोरोना महामारीच्या काळात ‘दळणवळण बंदी’ लागू झाल्यापासून साधक पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ एकत्र येऊन किंवा वैयक्तिकरित्या नामजप करत आहेत.
‘कोरोना महामारीच्या काळात ‘दळणवळण बंदी’ लागू झाल्यापासून साधक पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ एकत्र येऊन किंवा वैयक्तिकरित्या नामजप करत आहेत.
‘डॉ. श्यामरंग शुक्ल राग ‘चारुकेशी’ गात असतांना मला शक्ती आणि भाव यांची स्पंदने जाणवली. ते जसजसे राग गात होते, तसतशी वातावरणात चैतन्याची स्पंदने वाढली.’….
संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना करायला सांगणे आणि त्याच क्षणी पाऊस थांबणे….
‘१७.९.२०२२ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात महालय श्राद्ध केले. हे श्राद्ध चालू असतांना मला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्यामागील उमगलेले शास्त्र येथे देत आहे.
एका मठात जेवत असतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील महाप्रसादाची आठवण होणे आणि प्रार्थना करून महाप्रसाद ग्रहण करतांना प्रत्येक घास घेतांना रामनाथी आश्रमातील पदार्थांप्रमाणे चैतन्य जाणवणे आणि भाव जागृत होऊन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे….