सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण केल्यावर औषधाच्या डबीतून आवश्यक तेवढ्याच गोळ्या झाकणात पडणे

होमिओपॅथीच्या गोळ्यांना स्पर्श करायचा नसतो. रुग्णाने त्या गोळ्या डबीतून झाकणात घेऊन खायच्या असतात.

दुर्ग (छत्तीसगड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) हिने अनुभवलेली गुरुकृपा !

परीक्षेपूर्वी ‘गुरुदेवांना अपेक्षित असे होऊ दे आणि ते स्वीकारता येऊ दे’ अशी प्रार्थना होणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जातांना आणि तेथे झालेल्या युवा साधना शिबिराच्या वेळी सोलापूर येथील कु. श्रेया गुब्याड यांना आलेल्या अनुभूती

आश्रमात आल्यावर गुरुदेवांच्या कृपेने माझी अंतर्मुखता वाढल्याचे जाणवले..

कर्णावती (गुजरात) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयालवर लिहिले ‘हज हाऊस’ !

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेसच्या कार्यालयावर ‘हज हाऊस’ असे लिहिले, तसेच येथील काँग्रेसच्या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.

झारखंडमध्ये गोतस्करांकडून पोलिसांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

उद्दाम गोतस्करांची आता पोलिसांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जिवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे ! गोतस्कारांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसणे, हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘गोव्यात राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापिठाची स्थापना करा !’ – तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो यांची राज्यसभेत मागणी

गोव्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराचा इतिहास पाहिल्यास हे विद्यापीठही हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनणार नाही कशावरून ?

नेहरू-गांधी यांच्या नावावर आम्ही ‘३-४ पिढ्या बसून खातील’ एवढे कमावले !

काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला किती प्रमाणात लुबाडले, हे लक्षात येते ! या पापांमुळेच काँग्रेस देशाच्या राजकारणातून लवकरच पुसली जाईल, हे सुनिश्‍चित आहे !

‘मनीष सेन’ नाव सांगून मुलींवर बलात्कार करणार्‍या महंमद घोरी याला अटक !

महंमद घोरी स्वत:चे नाव ‘मनीष सेन’ सांगून तो मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे आणि त्याच्या खोलीवर बोलावून गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत असे.

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी अब्दुल जमील यांचा हिंदु धर्मात प्रवेश

श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो.

महागाईमुळे जगभरातील ७ कोटी लोक गरीब होणार ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

भविष्यात याहून आणखी मोठा आपत्काळ येणार असल्याचे भाकीत द्रष्ट्या संतांनी यापूर्वी वेळोवेळी केलेले आहे. त्यामुळे अशा भीषण आपत्काळात टिकून रहाण्यासाठी जनतेने साधना करणे आवश्यक !