हिंदु जनजागृती समितीकडून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १२ जूनपासून चालू होणाऱ्या दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.

इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन !

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलीच आघाडीवर आहेत. परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

नाशिक येथे शिवलिंगाच्या विटंबनेच्या विरोधात भाजपचा मोर्चा !

श्रद्धास्थानांची विटंबना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित आणि सक्षम होणे आवश्यक ! अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्याचे धाडस कुणी का करत नाही ? हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

पुणे येथील पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल आणि मद्याची दुकाने बंद ठेवणार !

यंदाच्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून संबंधित कामे अंतिम टप्प्यात आहेत.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांसाठी मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच असाव्यात !

‘मूर्ती शाडू मातीची असावी’, असे धर्मशास्त्र सांगते. हिंदु धर्मशास्त्राचे आचरण केल्यास पर्यावरणाला कोणतीही हानी पोचत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक, तसेच शाडू मातीच्या मूर्तीचा निर्णय निश्चितच अभिनंदनीय !

गोवा येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी मी प्रार्थनाही करत आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ! – कालीचरण महाराज

येथे ६ जून या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी कालीचरण महाराज आले असता हिंदु जनजागृती समितीचे श्री. सर्वाेत्तम जेवळीकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

इयत्ता बारावीच्या निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर !

राज्यात कोकण विभाग ९७.२२ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ९६.५२ टक्के निकाल लागलेला नागपूर जिल्हा असून तिसऱ्या क्रमांकावर ९६.३४ टक्के मिळालेला अमरावती विभाग आहे.

मला घंटा बडवणारा हिंदु नको, तर आतंकवाद्यांना बडवणारा हिंदु हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करणार आहे. संभाजीनगर हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वचन मी पूर्ण करणार आहे.

हिंदुहितैषी निर्णय स्वागतार्ह !

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !