ओवैसी कुणाचे वंशज आहेत, हे ते सांगतील का ?

‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी कोणताही संबंध नाही; मात्र हे सांगा की, मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. 

होती ऐसी, नाही झाली संत मुक्ताबाई !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या बहीण संत मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) येथे समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरादि चार भावंडांत संत मुक्ताबाई आपल्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. चौदाशे वर्षे जिवंत राहून गर्व करणाऱ्या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.

महिलांनो, भक्ती वाढवा !

महिलांनो, धर्मांध, वासनांध आणि रज-तमाने भरलेल्या जगात केवळ श्रीकृष्णच संरक्षण करू शकतो. कोणत्याही वेळी, कुठेही आणि कधीही तोच साहाय्यासाठी कुणालाही पाठवू शकतो. त्यामुळे क्रियमाण म्हणून स्वरक्षणासाठी कराटे, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेऊन भक्ती वाढवूया.

अंडाशयावरील गाठ ! घाबरुन न जाता समजून घ्या !

गाठ म्हटल्यावर ‘कर्करोग’ हा एकच विचार रुग्णांच्या मनात येतो आणि उगाचच घाबरगुंडी उडते. पाळी चालू झाल्यापासून ते थांबेपर्यंत कोणत्याही वयात अशा साध्या गाठी अंडाशयावर येऊ शकतात. तसेच त्या कर्करोगाच्या असण्याची शक्यता फारच अल्प असते. या गाठी ‘हॉर्मोन्स’च्या (संप्रेरकाच्या) असंतुलनामुळे होतात.

बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनांवर आणि बांगलादेशी घुसखोरांवर गृह खात्याने कठोर कारवाई करणे आवश्यक !

१७ एप्रिल २०२२ या रात्री हनुमान जयंतीच्या दिवशी येथील दुल्हा गेटवर भगवा झेंडा फडकावल्याच्या वादावरून हिंदु आणि मुसलमान यांच्या गटांत वाद झाला. यासंदर्भात सत्यशोधन समितीचा अहवाल आला आहे. या आधारावर दंगल आणि तेथील भयावह परिस्थिती याविषयी जाणून घेऊया.

साम्यवादी आणि सावरकर !

खरेतर सावरकर यांच्या विरोधकांची पोटदुखी ही ते अंदमानातून जिवंत सुटून आले हीच असावी. ते अंदमानातच मेले असते, तर हिंदुत्ववाद इत्यादी भानगड उद्भवली नसती आणि त्यांचे अन् काँग्रेसी नेत्यांचे दात घशात घालणारा माणूस उरला नसता; पण तसे झाले नाही. हाच राग असावा, दुसरे काय ?’

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे क्रूर शासन येणे, बांगलादेशातील हिंदूंवर झालेले आक्रमण या घटना विश्व तिसऱ्या जागतिक महायुद्धाकडे वाटचाल करत असल्याचे द्योतक असणे

तिसरे जागतिक महायुद्ध जवळ आले आहे. ‘युद्ध म्हणजे दोन गटांमधील युद्ध किंवा दोन देशांमधील युद्ध’, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात हे धर्म आणि अधर्म यांतील युद्ध आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णा कक्षातील साहित्य व्यवस्थित आवरून झोपावे. सकाळी पसारा नसल्याने किडे, किटाणू आणि उंदीर हेही रात्री तेथे फिरकत नाहीत. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवल्यास अनिष्ट शक्ती ते खरकटे अन्न ग्रहण करतात. त्यातून अन्नपूर्णाकक्ष आणि ती भांडी दोन्हीही दूषित होतात.

पू. निर्मला दातेआजींचे नव्वदाव्या वर्षात पदार्पण ।

२५.५.२०२२ या दिवशी, म्हणजे वैशाख कृष्ण दशमीला सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) निर्मला दाते यांचा ८९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची सून सौ. ज्योती दाते यांनी केलेले काव्यपुष्प येथे दिले आहे.