दिब्रूगड (आसाम) – येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र आसाम कॅन्सर केअर फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट आणि आसाम सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बांधले आहे. या वेळी उद्योगपती रतन टाटा यांनी ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे’, अशी घोषणा केली आहे. या वेळी त्यांचे शरीर थकलेले दिसले. बोलतांना त्यांचा आवाजदेखील थरथरत होता. अशा स्थितीतही त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > आसाम > आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार ! – उद्योगपती रतन टाटा
आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार ! – उद्योगपती रतन टाटा
नूतन लेख
- Goa Drug Racket Harmal : हरमल येथून १ कोटी ६९ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले
- HJS Campaign SURAJYA ABHIYAN : उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा !
- Delhi Liquor Scam : ‘ईडी’कडून गोव्यातील आप नेत्यांसह चौघांची चौकशी
- प्रतिदिनच्या दिनक्रमात पाळता येण्यासारखे काही नियम
- ‘क्रेडिट कार्ड पेमेंट नेटवर्क प्रोव्हायडर’ची एकाधिकारशाही संपणार !
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश