परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह प्रवास करतांना ‘इतरांचा विचार किती पराकोटीचा करायला हवा’, याविषयी शिकायला मिळालेली सूत्रे
‘परात्पर गुरु डॉक्टर इतरांचा किती विचार करतात !’, हे मला यातून शिकता आले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘परात्पर गुरु डॉक्टर इतरांचा किती विचार करतात !’, हे मला यातून शिकता आले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
गुरुमाऊलींच्या कृपेने सौ. अरुणा तावडे हिच्याशी आध्यात्मिक मैत्री होऊन तिचे साधनेत साहाय्य होणे.
पुणे येथील चि. केतन पाटील आणि सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांचा शुभविवाह पुणे येथे होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
एका संतांनीच श्री. नीलेश पाध्ये यांना गोव्याला यायला सांगितले आणि त्यांनी तसा निर्णय घेतला. तेव्हा ‘देवच त्यांना आतून पालटत आहे’, असे वाटले; त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहे.
ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा १० मिनिटे माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रू येऊन मी १ घंटा त्याच आनंदात होते.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीहरि बळीराम गायकवाड एक आहे !
कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यावर एक क्षण भीती वाटणे आणि ‘गुरुच यातून बाहेर काढतील’, असा विचार करून नामजप आणि प्रार्थना यांकडे लक्ष केंद्रित करणे अन् रुग्णालयात भरती होणे.
आमीष दाखवण्यात आल्यामुळे खिस्ती धर्म स्वीकारला होता !
सातत्याने गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्या जनताद्रोही लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व सरकारने कायमचे रहित करावे
रीना हिचे अपहरण तिच्या शेजारी रहाणार्या कासिम काशखेली याने केले