महाविकासआघाडी सरकार राज्यात केंद्रीय कृषी कायद्यात जुजबी पालट केलेला नवा कायदा आणू पहात आहे ! – किसान सभेचा आरोप
‘जे पालट करायचे आहेत, त्यांचा मसुदा घोषित करूनच निर्णय घ्यावा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू’, अशी चेतावणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.