केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ उठवणारे चित्रपटसृष्टीवाले ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा उपयोग चित्रपटसृष्टी कधीतरी करते का ? अन्य धर्मियांना त्यांच्या श्रद्धा आहेत, मग हिंदूंच्या श्रद्धेचे काय ? हीच भारताची धर्मनिरपेक्षता आहे का ?

गोव्यातील भाजपचे नेते राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, तर पी.एस्. श्रीधरन् पिल्लई गोव्याचे नवे राज्यपाल

भाजपचा सर्वसाधारण कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोचू शकतो हे स्पष्ट झाले ! – राजेंद्र आर्लेकर

देहली येथे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी. रंगराजन कुमारमंगलम् यांच्या पत्नीची चोरीच्या उद्देशाने हत्या

देशाच्या राजधानीमध्ये अशा प्रकारच्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद !

धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ; गावठी बॉम्बचाही वापर !

पोलिसांकडून तरुणाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल, तर या प्रकरणी पोलिसांची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र या घटनेसाठी धर्मांधांकडून कायदा हातात घेणे कदापि स्वीकारता येणार नाही !

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

उत्तरप्रदेश राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांनाही तेथे गोहत्या होते आणि गोमांसाची तस्करी होते, हे पोलिसांना लज्जास्पद !

आय.एस्.आय.ला गोपनीय कागदपत्रे पुरवणार्‍या भारतीय सैन्याच्या दोघा सैनिकांना अटक

गोपनीय माहिती पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला पुरवल्याच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी सैन्यातील हरप्रीत सिंह (वय २३ वर्षे) आणि गुरभेज सिंह (वय २३ वर्षे) या दोघा सैनिकांना अटक केली आहे.

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व शिक्षकांवर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये ४०० हून अधिक शिक्षकांचा सहभाग

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंदिरांसाठी मोठा न्यायालयीन लढा दिला ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, प्रवक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार प्राप्त झाल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून कौतुक