इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रात विविध पद्धतींनी आंदोलन करून काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध !

पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढीच्या विरोधात ७ जून या दिवशी काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले. या आंदोलनाच्या अंतर्गत काँग्रेसच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध पद्धतीने आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

सिलेगाव (भंडारा) येथे महिला ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यात मारामारी !

तुमसर तालुक्यातील सिलेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात घरकुल ठरावाच्या खरेदीवरून ६ जून या दिवशी मारामारी झाली.

नगर येथे काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२१ जणांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या रोगाची लागण झाली असून त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे..

नागपूर येथे शुल्कासाठी ‘सेंटर पॉईंट’ शाळेकडून मुलाचा प्रवेश रहित !

कोरोना संकटाच्या काळात शासनाने ‘शुल्कासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकू नये’, असे आदेश दिले असतांना ‘सेंटर पॉईंट’ शाळेकडून मनमानी पद्धतीने कारभार करण्यात येत आहे. अशा शाळेच्या व्यवस्थापनावर सरकारने कारवाई केली पाहिजे !

डॉक्टरांवर आक्रमणे नकोत !

कोरोना विषाणूच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढण्यामध्ये वैद्य किंवा आधुनिक वैद्य सर्वांत पुढे आहेत. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र लढाई आणि संघर्ष चालू आहे. असे असतांनाही काही आधुनिक वैद्यांवर आक्रमणे झाली आणि होत आहेत.

पोलिसांवरील अशी आक्रमणे कधी थांबणार ?

सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथील एका दर्ग्यात चादर चढवण्यासाठी जाणार्‍या जमावाला रोखल्याच्या प्रकरणी जमावाकडून पोलिसांवर दगड, विटा, काठ्या यांद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात पोलिसांसह ५ जण घायाळ झाले आहेत.

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू

या ग्रंथाच्या अभ्यासाने सर्वांनाच आपत्काळाला तोंड देण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकता यावे’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – संकलक

हिंदू मतभेद दूर करून संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्चित ! – अधिवक्ता राजेंद्र वर्मा, सर्वाेच्च न्यायालय

कुणीही हिंदु देवतांची विटंबना केल्यास त्याला कायद्याने विरोध करता येतो. आपण आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व यांविषयी ज्ञान देतो का ?

श्री. यज्ञेश सावंत यांना मुंबई येथे वार्ताहर सेवा करतांना आलेले वाईट अनुभव

‘वर्ष १९९८ मध्ये माझे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्या पुढील वर्षी, म्हणजे वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभ झाल्यावर मला वार्ताहर सेवेची संधी मिळाली.