
नगर – कोरोनाच्या दुसर्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२१ जणांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या रोगाची लागण झाली असून त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८२ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत; मात्र असे असले तरी त्यातील काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. जीव वाचला तरी काहींचा डोळा काढावा लागला आहे.
प्राथमिक लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात तपासणी करून उपचार चालू झाल्यास जीव वाचण्याची शक्यता अधिक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच या आजारावरील उपचारासाठी दरही निश्चित केले आहेत.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !