
हरिद्वार कुंभमेळ्याला कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरवून काँग्रेसने घृणास्पद राजकारण केले आहे. यावरून काँग्रेस पक्षाची हीनता दिसून येते. अशा प्रकारे हिंदु धर्माविषयी अपप्रचार काँग्रेसने प्रथमच केला आहे, असे नाही, तर यापूर्वीही काँग्रेसने असे प्रयत्न केलेले आहेत. अचानकपणे हिंदूंच्या कुंभमेळ्याची अपकीर्ती कशी चालू झाली ? तसेच अभिनेत्यांनी कुंभमेळ्याची अपकीर्ती करणे कसे चालू केले ? हेच अभिनेते आणि काँग्रेसवाले मरकजविषयी तबलिगी किंवा बंगाल येथे हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात काही बोलत नाहीत, हेही सर्वसामान्य हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.
हे सरकारला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देशद्रोहाबद्दल कडक शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !