उत्तराखंडमध्ये ५८ धरणे प्रस्तावित; मात्र अमेरिकेमध्ये फोडली जात आहेत धरणे !

एरव्ही पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणारा भारत याविषयी मात्र उलट कृती का करत आहे ? धरणांमुळे होणारी हानी लक्षात घेता भारत सरकार धरणांविषयी काय भूमिका घेणार ?

जगाच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने असतांना रस्ते अपघातात १० टक्के लोकांचा मृत्यू होतो ! – जागतिक बँक

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले नाही किंवा त्यांना शिस्त लावली नाही, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !

कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा २२ वा वर्धापनदिन ‘ऑनलाईन’ पद्धतीने उत्साहात साजरा !

फेसबूक आणि यू ट्यूब यांद्वारे प्रसारित केलेल्या या कार्यक्रमाला ३० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.  प्रारंभी पू. रमानंद गौडा यांनी दीपप्रज्वलन केले. तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकांचे प्रकाशन केले.

तुम्ही अब्जावधी डॉलरचे आस्थापन असाल; मात्र लोकांचे खासगी आयुष्य पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचे !

वापरकर्त्यांच्या माहितीचा व्हॉट्सअ‍ॅप कुठेही वापर करू शकते, हे धोरण ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार होते; मात्र प्रचंड विरोध झाल्यानंतर हा कालावधी वाढवून १५ मे करण्यात आला आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्याविषयी पुणे आणि हिंगणघाट येथे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली.

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रोत्साहन देणार्‍या औषधी आस्थापनाच्या वैद्यकीय प्रतिनिधीचे सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांच्याकडून प्रबोधन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘अ‍ॅरिस्टो’ औषधी आस्थापनाकडून ‘Vital Vitamin for every Valentine’ म्हणजे ‘प्रत्येक प्रेमविरासाठी हे औषध आवश्यकच आहे’, असे विज्ञापन करण्यात आले होते.

देव, देश अन् धर्मासाठी तरुण पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्‍चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे.

यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकी फेरी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवी मुंबई वाहन चालक-मालक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी या दिवशी वाशी येथे रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकीफेरी आयोजित केली होती.