रामभक्त रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या !

रिंकू शर्मा यांच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय चाकरी देण्यात यावी, या मागण्यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मिरज येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील अधिकारी निडोनी यांनी स्वीकारले.

(म्हणे) ‘लोकशाहीवरील आक्रमणे !’

यापूर्वी अंनिसवर विदेशातून मिळालेल्या निधीचा हिशोब दिला नसल्याचा आरोप झाला होता. हे पहाता सरकारने अशा प्रकारच्या सर्वच सामाजिक संस्थांची माहिती गोळा केली पाहिजे. जेणेकरून ‘टूलकिट’सारखी प्रकरणे भविष्यात होणार नाहीत !

कोरोनामुळे यंदा पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्याची अनुमती रहित !

१९ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांना पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यास अनुमती रहित करण्यात आल्याचे नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी सांगितले.

‘टूलकिट’ प्रकरणी अधिवक्ता निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

भारतात कथित पर्यावरणवादी पर्यावरण वाचवण्याच्या नावाखाली देशविघातक कार्य करतात, हे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

भोपाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.

शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना करणार ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार

शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना  करण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याशी दुर्ग संस्थांचे सामंजस्य करार करून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला हातभार लावला जाणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.

संत तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवरायांचे वैभव नाकारत असतांनाच त्यांना पारमार्थिक उपदेशही करणे

संत तुकाराम महाराज यांची कीर्तने ऐकून आदर वाढल्यामुळे छत्रपती शिवरायांनी त्यांच्याकडे सत्कारार्थ दिवट्या, छत्री आणि धन पाठवले. तुकोबांच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या ३-४ वर्षांत शिवरायांना कीर्तन ऐकण्याचा योग आला असावा.

(म्हणे) ‘जनता प्रत्युत्तर देणार !’- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी

देहलीतील आंदोलन देशातील ८० कोटी शेतकर्‍यांचे आहे. मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मूठभर शेतकर्‍यांचे आणि दलालांचे असल्याचे सांगत आहे

शरद पवारांच्या निकटवर्तीयाला वाचवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली !

अधिवक्ता आणि पत्रकार नानासाहेब जाधव यांचा जनहित याचिकेद्वारे आरोप

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन !

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.