(म्हणे) ‘साधूंवर मुळीच विश्‍वास ठेवू नका, त्यांच्यासारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत !’ – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेसचे नेते

क्षाचे मिंधे असलेल्या वडेट्टीवार यांच्या डोळ्यांवर पट्टी असली, तरी पात्र कोण आणि अपात्र कोण, हे जनतेला ठाऊक आहे ! हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनीच देशातून हद्दपार करायला हवे !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे दिलेल्या निवेदनांना सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.

हिंदूंच्या पाठीत ‘खंजीर’ !

जात-पात, संप्रदाय, पद, पक्ष, संघटना आदी सर्व भेद बाजूला सारून बलशाली हिंदूसंघटन होण्यास सुसज्ज व्हायला हवे. तर आणि तरच कुणी हिंदूंकडे वाकड्या दृष्टीने पहाण्यास धजावणार नाही. असे झाले, तरच आगामी काळात कुणी ‘रिंकू शर्मा’ झालेले पहायला मिळणार नाही.

ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म स्वीकारणार्‍या दलिताला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही ! – केंद्र सरकार

‘आरक्षणाचा लाभ केवळ १० वर्षे देण्यात यावा’, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. आरक्षणाविषयी त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास देशाचा नक्कीच उत्कर्ष होईल !

‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे, ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करा !

भारताचा गौरवशाली इतिहास असताना हा व्हॅलेंटाईन मधेच कुठून आणलास ? छत्रपतींच्या राज्यात मुलींच्या मागे मागे असे फूल घेऊन लागण्यापेक्षा आपले कर्तृत्व एवढे वाढवायला हवे की, प्रत्येक मुलीला वाटायला हवे, ‘मलाही हाच नवरा हवा.’ असे आपले कर्तृत्व करायला हवे, कळले का ?

टि्वटरच्या माध्यमातून गृहयुद्ध करण्याचा कट ! – कंगना राणावत

कंगना यांनी यापूर्वी टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

खासदार स्थानिक क्षेत्र योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदाराला प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या ५ कोटी रुपयांचा योग्य विनियोग होतो का ?

लोकसभेतील ५४२ खासदार आणि राज्यसभेतील अनुमाने३०० खासदार यांच्यासाठी प्रत्येकी ५ कोटी, म्हणजे सहस्रो कोटी रुपये व्यय होतात. या निधीचे नियोजन कसे होते ? योजना चालू करण्याचा उद्देश यशस्वी होतो का ?

होळकरांच्या सात-बार्‍यावर पवार कुटुंबियांचा डोळा ! – भूषणसिंह होळकर

होळकर पुढे म्हणाले, ‘‘अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण चालू आहे. पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणार्‍यांच्या हस्ते होऊ नये.

हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथे पोलिसांना निवेदन !

पुणे येथे ३१ जानेवारीला पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी या धर्मांधाने ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, असे धर्मद्रोही वक्तव्य करत हिंदु समाजाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला आहे.

जेजुरी येथे पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण !

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी या दिवशी पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.