एल्गार परिषदेवर संपूर्ण भारतात बंदी घालण्याची मागणी !

नंदुरबार, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे येथे ३१ जानेवारीला पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी या धर्मांधाने ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, असे धर्मद्रोही वक्तव्य करत हिंदु समाजाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला आहे. एल्गार परिषदेच्या माध्यमातून दोन समाजांत तेढ निर्माण केली जात असून या परिषदेवर संपूर्ण भारतात बंदी घालण्यात यावी, तसेच शरजील उस्मानीवर देशद्रोहाचा आणि परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने तळोदा येथील पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सर्वश्री अमन जोहरी, पारस परदेशी, किरण ठाकरे, कार्तिक शिंदे, योगेश चौहान, खलील पिंजारी, महेश बोरसे, सौरभ कलाल, प्रसाद पाठक, गौतम राठोड, नंदराज राजपूत या हिंदुत्वनिष्ठांच्या स्वाक्षर्या आहेत.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !