
मुंबई – ‘आदरणीय पंतप्रधान, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती, ती बिलकूल करू नका…त्या चुकीचे नाव होते ‘क्षमा’. टि्वटर कितीही वेळा क्षमा मागेल; पण क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्ध करण्याचा कट रचला होता’, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे. कंगना यांनी यापूर्वी टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Honourable Prime Minister ji jo galti Great warrior Prithaviraj Chauhan ji ne ki thi woh bilkul mat karna …. uss galti ka naam tha maafi…@Twitter kitni bhi maafi mange bilkul maaf mat karna. They conspired for a civil war in India. #BanTwitterInIndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 11, 2021
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !