आजचे दिनविशेष : त्रिपुरारि पौर्णिमा आणि कार्तिकस्वामी दर्शन

• त्रिपुरारि पौर्णिमा
• कार्तिकस्वामी दर्शन

लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर दिशानिर्देशांचा काय लाभ ? – सर्वोच्च न्यायालय

‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ?

गुरु आणि शनि ग्रहांच्या युतीमुळे राजकीय पक्ष अन् संघटना यांमध्ये फूट पडण्याची शक्यता

भारतावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे आगामी कालावधीत समान नागरी कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांसारखे विषय पुन्हा ऐरणीवर येऊ शकतात. यामुळे पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन पेटू शकते.

अयोध्येनंतर मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’

ज्या प्रकारे हिंदू संघटित होऊन पुढे जात आहेत, ते पहाता आपले लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण होईल, हे स्पष्ट होते. स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मीही शेवटच्या श्‍वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे,

श्री क्षेत्र बेलगुरु, कर्नाटक येथील स्वामी बिंदू माधव शर्मा यांचा देहत्याग

स्वामी बिंदू माधव शर्मा हे कवी, नाटककारही होते, तसेच त्यांनी अनेक ग्रंथ आणि कविता लेखन केले आहे. कर्नाटकातील विजयनगरच्या शासनकाळात बांधलेल्या श्री मारुति मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता. त्यांनी कोटी रुद्रयागही केला होता.

मृत्यूला घाबरू नका, युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या !

तुम्ही मृत्यूला घाबरू नका, तर युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या, असे मार्गदर्शन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याच्या कमांडर्सना दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आगार अव्वल : दिवाळी प्रवासी हंगामात ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न !

दिवाळीचा हंगाम यंदा इचलकरंजी आगाराला अनुकूल ठरला आहे. दिवाळीच्या प्रवासी हंगामात आगाराला ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळातही मिळालेल्या या उत्पन्नामुळे इचलकरंजी आगार कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी !

प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची विदेशी चलन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. १० घंटे ही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही.

स्वातंत्र्यानंतर विकसित केलेल्या भारतीय रचनेला वैज्ञानिक क्षेत्रातील आईईई मानांकन प्राप्त !

पुणे येथील नारायणगाव जवळील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपला (जी.एम्.आर्.टी. ला) आईईई माईलस्टोन म्हणून मान्यता मिळाली आहे.