अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही,..

ज्ञानीच वैकुंठाचे मोल जाणू शकणे

‘तुकाराम महाराज आवडीला (पत्नीला) वैकुंठाला नेणार होते. तेव्हा आवडी म्हणाली, ‘‘जावा तुम्ही. माझ्या म्हशीचे कोण करणार ?’’

मुलींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये; म्हणून त्यांना साधना शिकवून सात्त्विक करणे, हाच त्यावरील खरा उपाय आहे !

‘महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलन राखण्यासाठी, तसेच विश्‍वासघातकी लोकांपासून मुली अन् महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करावा – भाजपचे नेते राज पुरोहित

विश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

‘विश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्याय व्यवस्था देऊ शकतो.’
– मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)

विश्‍वविद्यालयात आत्मज्ञानाविषयी चर्चा होणे आवश्यक !

ज्या लोकांचा आत्म्यावर विश्‍वास नाही, ते लोक अत्यंत दुर्दैवी दशेत आहेत. आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ? याचे ज्ञान नसते. आत्मज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे ज्ञान आहे; पण त्या ज्ञानाची चर्चा कोणत्याही विश्‍वविद्यालयात होत नाही

गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर ५९ वर्षांनंतर अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गोव्याच्या कुंकळ्ळीवासियांनी ४३७ वर्षांपूर्वी कुंकळ्ळी येथे पोर्तुगीज सत्तेला आव्हान दिले. कुंकळ्ळी येथील विरांनी स्वराज्यासाठी लढा दिल्याच्या कृतीचा कुंकळ्ळीवासियांना अभिमान आहे. १६ महानायकांच्या हौतात्म्याचा इतिहास जगापुढे येण्याची आवश्यकता आहे

३०.११.२०२० या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण !

‘कार्तिक पौर्णिमा, सोमवार, ३०.११.२०२० या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्प’ स्वरूपाचे असणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार नसून पूर्व भारतातही ‘छायाकल्प’ स्वरूपातच दिसणार आहे. छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.’

ब्रिटनचे पंतप्रधान श्रीरामाचे नाव घेऊन शुभेच्छा संदेश पाठवतात. एकातरी भारतीय राजकीय पक्षाचे नेते देवाचे नाव घेऊन संदेश पाठवतात का ?

ज्याप्रमाणे भगवान श्रीराम राक्षसराज रावणाला पराभूत करून पत्नी सीता यांच्या समवेत अयोध्येला परतले आणि लाखो दिवे लावून त्यांचे स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे आपणही या दीपावलीला कोरोनाच्या विरोधात विजय मिळवू

आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता : पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्‍या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.

राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गाजलेल्या पुणे शहराला हे लज्जास्पद !

पुणे महानगरपालिका पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. आता तर धर्मद्रोहाची परिसीमा गाठत विसर्जनासाठी दान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची पुनर्विक्री करत असल्याचे उघड झाले आहे !